विश्व हिंदू परिषदेने पुकारलेल्या भारत बंद दरम्यान शहरात शहर वाहतूक बसेसवर काही भागात दगडफेक करण्यात आल्यानंतर राज्य परिवहन विभागाने रस्त्यावरून बसेस मागे घेतल्या.
शहरात दक्षिण व पूर्व भाग व दिघोरी येथे दगडफेकीच्या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. काली रात्री कार्यकत्यालंनी आठ बसेसचे नुकसान केले. बहुतेक भागात दुकाने, शैक्षणिक संस्था व व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिली. काही कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली, मात्र पोलिसांनी आकडा देण्यास नकार दिला.
|