मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बरखास्तीची मागणी केली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप त्यांनी केली आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी राज्यात लवकरच निवडणुकांची मागणी केली.
महानगरात नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत उदासीन दृष्टिकोनासाठी प्रदेश भाजपाध्यक्ष नीतिन गडकरी यांनी सरकारवर ताशेरे ओढले. |