मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आता आयसीसीचीच 'कसोटी'
टी-20 आणि भारतात सुरू झालेल्या इंडियन प्रिमीयर लिग सामन्यांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ अर्थात आयसीसीवर चांगलाच दबाव निर्माण झाला आहे.

एकीकडे भारतात आयपीएल सामन्यांना प्रचंड लोकप्रीयता मिळत असताना, क्रिकेटच्या या नव्या रूपामुळे कसोटी क्रिकेटचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे आयसीसीला वाटते. यातच कसोटी क्रिकेटकडे आता खेळाडूंनीही पाठ सुरू केल्याने कसोटी सामन्यांचे अस्तित्व टिकवण्याची कवायत आयसीसीला करावी लागत आहे.

आयपीएल सामन्यांना भारतच नाही तर जगभरातूनही अमाप लोकप्रीयता मिळत असल्याने या सामन्यांचा समावेश आयसीसीने आपल्या नोंदीत करावा असा त्यांच्यावर दबाव वाढत आहे.
आणखी
'श्री' मुख नाट्य बघून नानावटींना धक्का
हार्मिन्सन ठोकणार क्रिकेटला रामराम?
शोएब वरील बंदी एक महिन्यासाठी रद्द
तर मी संन्यास घेणार- हार्मिसन
जॉन राईट म्हणतात,चापट पाहू नका
शोएबविरूद्ध अश्रफ यांचा मानहानीचा दावा