ट्वेंटी क्रिकेटला अनपेक्षित यशःप्राप्तीनंतरही क्रिकेटपटूंच्या क्षमतेचा खरा कस कसोटीच लागणार असल्याने कसोटी क्रिकेट हे नेहमीच आव्हानात्मक राहील, असे कर्णधार अनिल कुंबळेने स्पष्ट केले आहे.
कसोटी क्रिकेट सदारहीत असून कसोटी संघात समावेश हा खेळाडूंसाठी सन्मानजनकच असतो. कसोटीतील उल्लेखनीय कामगिरी आपणास आताही स्मरते.
मात्र एकदिवसीय सामन्यातील कामगिरीचे एवढे ठळकपणे स्मरण शक्य नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. क्रिकेटपटू म्हणून आमच्यासाठी कसोटीच सवौच्च असते, असेही तो म्हणाला.
|