| क्रिक्रेट वेड्या भारतात क्रिकेटप्रेमी प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयाची आस लावून बसलेले असतात. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून मिळणार्या विजयामुळे तो अधिकच सुखावला होता... | पाकिस्तान संघात प्रतिभाशाली खेळाडूंची कमतरता नाही. यामुळेच हा संघ विश्वकरंडक स्पर्धेचा खरा दावेदार होता, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे याने व्यक्त केले आहे. |