शुक्रवार, 19 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
आरोग्य
आरोग्य सल्ला
Written By
विश्वातील 7 सर्वात मोठे डॉक्टर
* सूर्य किरणे
* रोज रात्री 6 ते 8 तासाची झोप
* शुद्ध शाकाहारी भोजन
* दररोज व्यायाम
* स्वत:वर विश्वास
* योग्य मात्रेत पाणी पिणे
* चांगले मित्र
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
'समीर वानखेडे विरोधातील तपासाचा तपशील द्या', मुंबई उच्च न्यायालयाने एनसीबीला दिले निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) मुंबईचे माजी परिमंडळ संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध दोन प्रकरणांमध्ये कथित अनियमिततेप्रकरणी सुरू केलेल्या प्राथमिक चौकशीचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले.
उद्धव सरकारमध्ये अटकेची भीती, मंत्र्यांच्या बोलण्यावरून फडणवीसांनी उघड केले कथित कटाचे रहस्य
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना कधीही अटक होऊ शकली असती, असा आरोप महाराष्ट्राचे तंत्र व उच्च शिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
मी आता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी टोळीचा सदस्य आहे, महाराष्ट्र सभापती असे का म्हणाले?
निवडणुकीच्या काळात अनेकवेळा नेते जाणीवपूर्वक अशी विधाने करतात, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडते आणि त्याचा फायदा त्यांना मिळतो. अनेक वेळा फायद्याच्या नादात नेत्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात घडला असून, विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे दावेदार राहुल नार्वेकर यांनी विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उकाडा कायम असल्याने मुंबईकर घामाघूम झाले
उष्णतेची लाट आता ओसरली असली तरी शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात उष्म आणि दमट स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २७ अंशाच्या आसपास राहणार आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून, उकाडा कायम असल्याने मुंबईकर घामाघूम झाले होते.
मी फक्त ही लोकसभा निवडणूक लढविणार आहे : चंद्रकांत खैरे
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मविआकडून अखेर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.याआधी अनेकदा अंबादास दानवेंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. आता दोघांची दिलजमाई झाली असून दोघेही प्रचाराला लागले आहेत. अशातच चंद्रकांत खैरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
टोमॅटोच्या फेसमास्कमध्ये लपले आहे सौंदर्याचे रहस्य
उजळ आणू चमकदार त्वचा ही प्रत्येकाला आवडते. प्रत्येक व्यक्ती आपल्या त्वचेला उजळ आणि चमकदार बनवू इच्छत असतो. त्वचेला आरोग्यदायी आणि सुंदर बनवण्यासाठी अनेक उपाय करत असतो. पण या उपायांनी काही फरक पडत नाही. जर तुम्हाला नैसर्गिक सुंदरता, स्वच्छ त्वचा हवी असेल तर वापरून पहा टोमॅटोचा फेसमास्क
शरीराची मलिनता काढण्यासाठी उन्हाळ्यात प्या हे 5 डिटॉक्स ड्रिंक, जाणून घ्या रेसिपी
उन्हाळ्याचे दिवस आले की शरीरात पाण्याची प्रमाण कमी होणे ही सामान्य गोष्ट आहे. अश्यावेळेस शरीराला हाइड्रेट ठेवणे आणि शरीराची मलिनता बाहेर काढण्यासाठी डिटॉक्स वॉटर एक चांगला पर्याय आहे. डिटॉक्स वॉटर केवळ शरिराला हाइड्रेट ठेवत नाही तर हे शरीरात असलेले घटक टॉक्सिन्स देखील बाहेर काढण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला 5 प्रकारच्या डिटॉक्स वॉटर बद्दल सांगणार आहोत. ज्यांना तुम्ही घरी बनवू शकतात व शरीर आरोग्यदायी बनवू शकतात.
फायबरच्या कमतरतेची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
फायबरच्या कमतरतेमुळे शरीराच्या अनेक कार्यांवर परिणाम होतो. चला, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊया.
मधुमेह कंट्रोल करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा
घरगुती उपाय मधुमेह कंट्रोल करण्यासाठीआजकाल आपण मधुमेह कंट्रोल करण्यासाठी किती उपाय करतो. त्याच्यावर आधारित गोळय़ा खातात तरी पण मधुमेह कंट्रोल होत नाही, मात्र हे घरगुती उपाय करून पाहा.
अन्न पुन्हा-पुन्हा का गरम करू नये?
उरलेले अन्न पुन्हा गरम केल्याने समान प्रक्रिया होत नाहीत. कधीकधी अन्न गरम केल्याने त्याची चव, पोत आणि पोषक घटक नष्ट होतात. तसेच काही पदार्थ गरम केल्यावर आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. येथे वाचा त्या पदार्थांबद्दल जे पुन्हा गरम केल्यास खूप हानिकारक ठरू शकतात.