Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 23 मे 2012 (12:49 IST)
इटलीचा दबाव नाही : कृष्णा
नाविकांच्या गोळीबाराप्रकरणावरून इटालियन सरकारने भारतावर कुठलाही दबाव आणला नसल्याचे परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर कृष्णा यांनी काल हा खुलासा केला.