सुधा मूर्ती यांच्या 8 लाईफ एडव्हाइस
भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक असलेल्या सुधा मूर्ती यांचे हे विचार नक्की जाणून घ्या
सरळ असाल तर जीवन सोपे होईल.आयुष्याकडून अपेक्षा जितक्या जास्त नैराश्य तेवढे जास्त.
सामान्यतः संवेदनशील लोकांना वास्तविक जग समजून घेण्यासाठी अधिक वेळ लागतो.
कर्तृत्व, पुरस्कार, पदवी किंवा पैसा यापेक्षा उत्कृष्ट चांगले संबंध, दयाळूपणा आणि मनःशांती आहे.
जर तुम्ही सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कोणालाही संतुष्ट करू शकणार नाही.
पैसा अशी गोष्ट आहे जी क्वचितच लोकांना एकत्र आणते आणि सर्वात जास्त विभाजित करते.
जीवन म्हणजे संघर्ष आहे.
जीवन ही एक परीक्षा आहे जिथे अभ्यासक्रम अज्ञात असतो आणि प्रश्नपत्रिका सेट केल्या जात नाहीत.
कोकिळेने कधीही नाचू नये आणि मोराने कधीही गाण्याचा प्रयत्न करू नये.