पायात काळा धागा बांधण्याचे फायदे

अनेक लोक पायात काळा धागा बांधतात, पण तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत का

पायात काळा धागा बांधल्याने जीवनात आश्चर्यकारक बदल होतात.

एखाद्याच्या घरी मूल जन्माला आल्यावर त्याच्या पायाभोवती काळा धागा बांधण्याची प्रथा आहे.

शनिदोषापासून आराम मिळवण्यासाठी गळ्यात किंवा पायात काळा धागा घातला जातो.

काळा धागा धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते.

नेहमी काळ्या धाग्याला गाठ बांधून घाला.

शनिवार हा काळा धागा घालण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे.

जर तुम्ही तुमच्या हातात काळा धागा घातला असेल तर तुम्हाला पायात काळाधागा बांधण्याची गरज नाही.