ही सवय श्रापापेक्षा कमी नाही
चाणक्य नीतीनुसार एखाद्या व्यक्तीची सवय श्रापा सारखी असते.
आचार्य चाणक्य मानतात की आळशीपणात घालवलेले जीवन आत्महत्येसारखे आहे.
social media
आचार्य चाणक्य यांच्यानुसार आळसाची सवय एखाद्या श्रापापेक्षा कमी नाही.
social media
ही सवय संपत्तीचा नाश करते आणि माणसाला गरीब बनवते.
social media
घोडा नेहमी बांधलेला असेल तर तो म्हातारा होतो.
social media
त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने व्यायाम करणे बंद केले तर त्याचे वय वाढू लागते.
social media
मेहनती लोक प्रत्येक कामात आळशी लोकांवर विश्वास ठेवत नाहीत.
social media
आळशी लोकांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जात नाही.
social media
आळशी लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत.
social media