रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका, जाणून घ्या 11 तोटे

ऑफिस किंवा काही कामानिमित्त अनेकजण काही न खाता घराबाहेर पडतात, जाणून घ्या तोटे-

Webdunia

घाईघाईत काहीही न खाता घराबाहेर पडल्यास काही जणांचा जीव अचानक घाबरू लागतो.

भूक लागल्याने पोटात गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. याचा परिणाम हृदयावरही होतो.

रिकाम्या पोटी बाहेर भटकल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होतो. तुमचे बीपी देखील कमी होऊ शकते.

जर तुम्ही दिवसभरात रिकाम्या पोटी बाहेर गेलात तर तुम्हाला उष्माघातही जाणवू शकतो. उष्माघाताने मृत्यूही होऊ शकतो.

अनेकवेळा लोक उभे असताना बेशुद्ध होतात कारण उन्हाळ्यात रिकाम्या पोटी अशक्तपणा येतो.

भूक लागल्यावर काही लोक स्ट्रीट फूडच्या स्टॉलवर काही गोष्टी ऑर्डर करून खातात, त्यामुळे पचनक्रिया बिघडते.

रिकाम्या पोटी राहिल्याने पोटदुखी आणि उलट्या देखील होऊ शकतात.

रिकाम्या पोटी दारू, चहा आणि कॉफी प्यायल्याने गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे पोटातील हायड्रोक्लोरिक अॅसिड वाढते.

रिकाम्या पोटी राग आल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते.

रिकाम्या पोटी च्युइंगम चघळल्याने पोटात पाचक ऍसिड तयार होऊ लागते, ज्यामुळे अल्सर होण्याची शक्यता असते.

रिकाम्या पोटी गोड, टोमॅटो, दूध, केळी, रताळे खाणे आणि थंड पेये पिणे यामुळे पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात.