Jal Jeera उन्हाळ्यात जलजीरा पिण्याचे काय फायदे ?
उन्हाळ्यात जलजीरा प्यायल्याने शरीरातील डिहायड्रेशन होत नाही.
जलजीरा प्यायल्याने कधीही उष्माघात होत नाही आणि उष्माघाताचाही परिणाम होत नाही.
हे पाचक एंझाइम्स सोडण्यास मदत करते आणि शरीर डिटॉक्सिफाय करते.
छातीतील जळजळ दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
जलजीरा प्यायल्याने आम्लपित्त, मळमळ आणि बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळतो.
यामुळे शरीरात आयर्नची पातळी वाढते, ज्यामुळे अॅनिमिया होत नाही.
हे ऊर्जा देते आणि आपल्या पेशींमध्ये ऑक्सिजनची पातळी देखील वाढवतं.
नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या