जास्त पोळी खाण्याचे काय आहेत तोटे

दक्षिण भारत वगळता भारतातील बहुतेक भागांमध्ये पोळी खाणे प्रचलित आहे, परंतु जास्त पोळ्या खाल्ल्याने हे दुष्परिणाम होऊ शकतात

जास्त गव्हाची पोळी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते.

पोळी मध्ये असलेल्या ग्लूटेनमुळे शरीराचे वजन वाढते.

पोळी मध्ये कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे थकवा आणि सुस्तपणा जाणवतो.

जास्त प्रमाणात पोळी खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते.

जास्त पोळी खाणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी वाईट आहे.

जास्त पोळी खाल्ल्याने पचनाच्या समस्या देखील होऊ शकतात.

कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुमच्यात प्रोटीनची कमतरता असू शकते.