शिक्षणाचे सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणजे शाळा. आसाममध्ये अशी एक शाळा आहे जिथे शुल्काऐवजी प्लास्टिकच्या बाटल्या जमा कराव्या लागतात.