जीवन म्हणजे ३ पानांचं पुस्तकच असतं
जीवन म्हणजे ३ पानांचं पुस्तकच असतं.
पहिलं व शेवटचं पान देवानं अगोदरच लिहिलेलं असतं..
पहिलं पान जन्म, दुसरं पान मृत्यू
मधलं पान मात्र आपल्यालाच भरायचं असतं त्यासाठी मनात प्रेम, भाव आणि चेहर्यावर स्मित हास्य ठेवायचं असतं.