शुक्रवार, 29 मार्च 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मराठी बातम्या
आज-काल
मंथन
Written By
Last Modified:
शुक्रवार, 29 मार्च 2019 (10:24 IST)
संबंधित माहिती
माणसाच्या ध्येयानुसार गुण ठरतात...
मी जोडलेलं कोणतही नातं...
शेवटच्या घावात दगड तुटतो..
गुंता झाला की हळुहळू संयमाने सोडवावा..
तर शब्दांचा अर्थ समजतो...!!
''मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण…!!!!''
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
जम्मू-श्रीनगर नेशनल हाईवेवर दरिमध्ये कोसळली कार, मृतांचा आकडा 10, रेस्क्यू ऑपरेशन सुरु
जम्मूच्या रामबनमध्ये गुरुवारी मध्य रात्री एक कार 300 फुट खोल दरिमध्ये कोसळली. या भीषण अपघातात 10 लोकांचा मृत्यु झाला. हा अपघात जम्मू-श्रीनगर नेशनल हाईवे 44 वर रामबनच्या बैटरी चश्मा जवळ झाला. जम्मू मध्ये सकाळी पासून खूप पाऊस पडत होता. ज्यामुळे बचाव अभियान पण प्रभावित झाले अपघातात मृतांची संख्या वाढू शकते. रेस्क्यू टीमच्या मते पॅसेंजरकॅब श्रीनगरहुन जम्मूला जात होती. पण खूप पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावरून सरकुन दरिमध्ये कोसळली.
भाजप शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवू इच्छित, सुप्रिया सुळेंचा आरोप
भाजपला शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या बारामतीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळेच त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. खुद्द भाजपच्या नेत्यांनी हे मान्य केले आहे. भाजपला केवळ सूडाचे राजकारण करायचे आहे. त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाही, भ्रष्टाचाराविरुद्ध काही करायचे नाही, असेही त्या म्हणाल्या. उलट त्यांनी महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी काहीही केले नाही. अशा शब्दांत सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
भारतातले सुमारे 83% तरुण बेरोजगार, वाचा आयएलओ अहवालातले 10 महत्त्वाचे मुद्दे
भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% हे तरूण बरोजगार आहेत आणि त्यांच्यातही सुशिक्षित बेरोजगार - माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन - ILO आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातल्या रोजगाराच्या परिस्थितीविषयीच्या या अहवालात भारतातील रोजगार आणि बेरोजगारीसंदर्भातली महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आलेली आहेत. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांच्या हस्ते 'इंडिया एम्प्लॉयमेंट 2024' हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
धक्कादायक! पत्नी आणि तीन मुलींना गुंगीचे औषध पाजून त्यांचा गळा चाकूने चिरला, पहिली पत्नी आणि मुलीचीही हत्या केली होती
एका सनकी माणसाची कृतीं ऐकून तुम्हाला खूप त्रास होईल. हे प्रकरण आहे बिहारच्या मोतिहारी येथील. हाताची बोटे धरून चालायला शिकवलेल्या मुलींना त्या माणसाने भीषण मृत्यू दिला. पत्नीचा गळाही निर्घृणपणे कापण्यात आला. त्यांचा गळा चिरण्यापूर्वी त्याने चौघांनाही गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले.
गुड फ्रायडे: क्रूसावर चढवण्याची प्रथा केव्हा सुरू झाली होती? कधी बंद झाली?
असं म्हटलं जातं येशू ख्रिस्तांना सुळावर दिल्यानंतर जगाला या क्रूर प्रथेबद्दलची माहिती तीव्र वेगाने झाली पण येशू ख्रिस्तांच्या आधी देखील अनेक जणांना सुळावर चढवण्यात आले होते. त्यांच्या जन्माच्या काही शतकं आधी ही प्रथा सुरू होती असं म्हटलं जातं. या विषयी अधिक समजून घेण्यासाठी बीबीसी न्यूज मुंडोने युनिव्हर्सिटी ऑफ फ्री स्टेटचे रिसर्च फेलो आणि लेखक सिलियर्स यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की प्राचीन काळ मृत्यू देण्याचे तीन अतिशय निर्घृण प्रकारे होते
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा, 840 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात CBIला क्लीन चिट
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (अजित पवार) प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एअर इंडियाशी संबंधित 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात माजी केंद्रीय मंत्री पटेल यांना क्लीन चिट मिळाली आहे. या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत होती.
'डिलिस्टिंग'ची दुभंगरेषा: धर्मांतरित आदिवासींचं ST आरक्षण रद्द होईल का?
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठळकपणे दिसणाऱ्या देशभरातील दुभंगरेषांचा बीबीसी वेध घेत आहे. यामध्ये पहिली दुभंगरेषा होती आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्तानं तयार झालेली जाती-जातींमधील दुभंगरेषा तर दुसरी दुभंगरेषा आहे आदिवासी समाजात धर्माच्या आधारावरून तयार झालेली दुभंगरेषा. या दुभंगरेषेला निमित्त ठरली आहे डिलिस्टिंगची मागणी. डिलिस्टिंग म्हणजे काय? त्यातून आदिवासी समाजात कसा दुभंगताना दिसतो आहे? यामागे काही राजकारण आहे का?
गोष्ट पंतप्रधानांची: इंदिरा गांधी जेव्हा राहुल यांना म्हणाल्या होत्या, 'जर माझी हत्या झाली तर शोक करू नकोस'
गोष्ट पंतप्रधानांची: इंदिरा गांधी जेव्हा राहुल यांना म्हणाल्या होत्या, 'जर माझी हत्या झाली तर शोक करू नकोस' 24 जानेवारी 1966. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पण त्यांच्याविरोधात दिल्लीच्या काही भागांत पोस्टर झळकली होती. 'इंदिरा विधवा आहेत, देशासाठी अपशकुनी आहेत', असा त्यात उल्लेख होता. शपथ घेतली त्याच दिवशी भूकंप झाला, विमान अपघातात होमी भाभांचं निधन झालं, असंही लिहिलेलं होतं. अशाप्रकारे त्यांच्या विरोधात बदनामीची मोहीमच सुरू झाली होती. इंदिरा गांधींनी पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हे दाखवून दिलं की त्या अपशकुनी नाहीत.
आरोग्यासाठी सर्वात चांगलं तेल कोणतं? स्वयंपाक करण्याआधी हे वाचा
भारतीय स्वयंपाकात तेलाची भूमिका मुख्य असते. तसं बघायला गेलं तर भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात मोहरीचं तेल, दक्षिणेत शेंगदाण्याचं तेल आणि तूप वापरलं जातं. तर किनारपट्टीच्या प्रदेशात आणि केरळमध्ये खोबरेल तेलाचा वापर केला जातो. आपापल्या प्रदेशातील भौगोलिक रचना, हवामान, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि स्वयंपाकाच्या पद्धती यावर आधारित लोकांना या तेलांची सवय झालेली असते. याशिवाय जगाच्या विविध भागात सूर्यफुल तेल, पाम तेल, ऑलिव्ह ऑइल इत्यादी तेलांचा वापर केला जातो. ही तेलं आता भारतात देखील वापरली जातात असं म्हटलं जातं की, तेलामुळे अन्नाला चव येते. पण चाळीशीच्या वरचे लोक तळलेल्या पदार्थापासून दूर राहायचा प्रयत्न करतात.
मुख्तार अन्सारी: भाजप आमदारावर 500 गोळ्या झाडणारा गँगस्टर, शिक्षा भोगत असतानाच मृत्यू
गुरुवारी (28 मार्च) संध्याकाळी उत्तरप्रदेशच्या बांदा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. बांदा तुरुंग प्रशासनाने मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची माहिती दिली. बांदा जिल्हा कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या मुख्तार अन्सारीला गुरुवारी संध्याकाळी राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं.