1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

या 3 राशींवर 33 वर्षांपर्यंत पैशांचा पाऊस पडेल !

ज्योतिष शास्त्रानुसार एकूण 12 राशी आहेत त्यापैकी 3 राशी आजपासून 33 वर्षे भाग्यवान ठरणार आहेत. या राशींवर बजरंगबलीची विशेष कृपा असणार आहे. प्रत्येक दु:ख दूर करणारे संकटमोचन हनुमान जी येणाऱ्या काळात काही लोकांचे भाग्य उजळवणार आहेत. या तीन राशींच्या जातकांच्या जीवनातून सर्व प्रकारची दुःखे आणि संकटे दूर होणार आहेत आणि देवाचा विशेष आशीर्वाद असणार आहे.
 
ज्योतिष शास्त्रानुसार हनुमानजी काही राशींवर कृपा करणार आहे तेव्हा अनेक वर्षांनी असा संयोग तयार होत आहे. असे मानले जाते की ज्या व्यक्तीला हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव पडत नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकटाचा सामना करावा लागत नाही. आज आम्ही तुम्हाला त्या 3 राशींबद्दल सांगणार आहोत ज्या 33 वर्षे सुखात जगणार आहेत., चला जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी-
 
मेष- मेष राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा असेल. कामात लक्षणीय प्रगती होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी चांगला समन्वय राहील. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जे काम करण्याचा विचार करत आहात ते काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला लवकरच चांगली बातमी ऐकू येईल. जर तुम्ही दर मंगळवार आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन प्रसाद चढवलात तर तुमच्यात बदल दिसून येतील.
 
मिथुन- मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप चांगला जाणार आहे. या राशीच्या लोकांना 2024 ते 2040 या काळात पैशासह अनेक गोष्टींमध्ये यश मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामातील अडचणी व अडथळे दूर होतील. तुम्हाला हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. परदेशात कुठेतरी सहलीला जाऊ शकता. कोणतेही काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. मुलांकडून आनंद मिळेल. प्रलंबित पैसे लवकरच मिळू शकतात.
 
तूळ- तूळ राशीच्या लोकांसाठी 2024 ते 2040 हे वर्ष खूप चांगले असणार आहे. सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही परदेशात प्रवास करू शकता. घरात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. व्यवसायात प्रगती आणि नोकरदार लोकांची पदोन्नती होऊ शकते. भगवान बजरंगबलीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. व्यवसायात तुम्हाला अनेक प्रकारे यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने वेळ तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही मालमत्तेत किंवा इतर कुठेही गुंतवणूक करू शकता. लवकरच लग्न होण्याची शक्यता आहे.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.