1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बजेट 2008

अल्पभूधारक शेतकर्‍यांना कर्जमाफी

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी वर्ष 2008-09 साठी बजेट सादर करताना अल्पभूधारक शेतकर्‍यांना दिलासा देत कर्जमाफीच‍ी घोषणा केली.

अर्थमंत्र्यांनी कमी शेती असलेल्या शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले जाईल आणि अधिक शेती असणार्‍या शेतकर्‍यांसाठी वेगळी कृषी योजना अमंलात आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

अर्थमंत्र्याच्या या घोषणेमुळे देशातील तीन कोटी अल्पभूधारक शेतकर्‍यांना फायदा मिळणार असून 31 मार्च 2007 पर्यंतचे सर्व कर्ज माफ केले जाणार आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा