मुख्य पृष्ठ > विविध > वेबदुनिया विशेष 09 > रेल्वे बजेट 09 > फळ, भाज्यांसाठी विशेष गाड्या सोडणार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
फळ, भाज्यांसाठी विशेष गाड्या सोडणार
फळ आणि भाज्यांची वेळेत वाहतूक होत नसल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी रेल्वे विशेष गाड्या चालविणार आहे. फळ व भाज्या खराब होऊन दरवर्षी ३५ ते ४० कोटींचे नुकसान होते. म्हणूनच या नाशवंत वस्तूंना उत्पादनस्थळापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष गाड्या चालविण्यात येतील, अशी घोषणा रेल्वेमंत्री ममता बॅनर्जींनी आज केली. त्यामुळे या भाज्या नाश पावणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. याशिवाय खासगी व सार्वजनिक उद्योगांच्या एकत्रीकरणातून शीतगृह उभारण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली. यासंदर्भात खासगी क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
आणखी
रेल्वे भरती बोर्डातल्या 'राज'कारणाची चौकशी !
कोलकत्यावर 'ममत्व' मुंबईला का 'सापत्न'?
लालूंची रेल्वे मतदारांना खूश करणार?
बजेट अगदी जसाचा तसा
भाड्यात कपातीपोटी ७०० कोटींचा भार
कॉंग्रेसने केले रेल्वे बजेटचे कौतुक