शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2017 (10:50 IST)

रांची कसोटी : भारताला आज विजयाची संधी

चेतेश्वर पुजाराच्या (२०२) अकरा तासांच्या मॅरेथॉन खेळीच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ९ बाद ६०३ धावांवर डाव घोषित केला.
 
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी घेतली. चौथा दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद २३ धावा काढल्या होत्या.
 
ऑस्ट्रेलियाला डावाने पराभव टाळण्यासाठी आणखी १२९ धावांची गरज आहे.
 
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावा काढल्या होत्या. आता सामना भारताच्या हाती आहे.