जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे...
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे..., समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!"
शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)