मंगळवार, 19 मार्च 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
बाल मैफल
मुलांचे विनोद
Written By
पाच मिनिटांचा मौन
चिंगीच्या सततच्या बडबडीमुळे गण्या वैतागतो.
गण्या: तू जर पाच मिनिटे गप्प बसलीस तर मी तुला पाचशे रूपये देईन.
(चिंगी गप्प बसते आणि जेमतेम दोनच मिनिटे होतात.)
चिंगी: अहो, जरा घड्याळात बघ ना. पाच मिनिटे झाली का?
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
१२th फेल आयपीएस मनोज कुमार शर्मा यांना बढती मिळाली
आयपीएस मनोज कुमार शर्मा यांना बढती मिळाली आहे. शर्मा यांना महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. यापूर्वी मनोज कुमार शर्मा हे डीआयजी म्हणजेच पोलीस उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत होते, आता त्यांना आयजीपदी प्रमोशन मिळाले आहे. भारतीय पोलीस सेवेतील त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.
शिवसैनिक सोबत राहिले नसल्याने उद्धव ठाकरेंची पत तेवढीच राहिली, भाषण करण्यासाठी फक्त पाच मिनिटे
शिवाजी महाराज पार्क इथं विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची काल जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही खोचक टोला लगावला आहे. "आमदार, खासदार आणि शिवसैनिक सोबत राहिले नसल्याने उद्धव ठाकरेंची पत तेवढीच राहिली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांना भाषण करण्यासाठी फक्त पाच मिनिटे देण्यात आली," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली?
लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने एक मोठी कारवाई केलीय. भारतीय निवडणूक आयोगाने BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अनेक अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदलीचे आदेश दिलेत.
मी सोनिया गांधींना भेटलो नाही - अशोक चव्हाण
नांदेड : तुरुंगाच्या भीतीने सोनिया गांधींसमोर रडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता केला होता. मात्र, गांधींच्या या आरोपावर अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले असून सर्व आरोप फेटाळले आहेत.
राज्यातील 'हे' उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्यास अपात्र!
निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात, महाराष्ट्रातील एकूण १८ जणांचा समावेश आहे. निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले असून, अशा लोकांची यादीच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
वजन कमी करायचं आहे? 'या' चुका करू नका
वजन कमी व्हावं यासाठी गुगलवर माहिती शोधणाऱ्यांची संख्या या जगात कमी नाही. जसं की, वजन कमी करण्यासाठी व्यायामानंतर काय खावं?, वजन झपाट्याने कमी करण्यासाठी कोणते सप्लिमेंट्स घ्यावेत?, वजन कमी करण्यासाठी टिप्स, बीट खाऊन वजन कमी होतं का? असे एक ना अनेक प्रश्न गुगलला विचारले जातात. साओ पाउलो विद्यापीठातील बायोमेडिकल सायन्सेस संस्थेतील पोषणतज्ञ डिझायर कोएल्हो सांगतात की, यापैकी काही प्रश्न पाहिले तर लक्षात येतं की वजन कमी करण्यासाठी लोक शॉर्टकटच्या शोधात आहेत.
नाभी मध्ये तेल टाकल्यावर काय होते जाणून घ्या
नाभी मध्ये तेल टाकल्यास आरोग्यासंबंधित सर्व समस्या दूर होतात. नाभी मध्ये तेल टाकणे हा एक प्राचीन आयुर्वेदिक उपाय आहे. तेल हे नाभीचक्राला सक्रीय करते. जर तुमचे नाभी चक्र बिघडले असेल तर आरोग्यासंबंधित अनेक समस्या तुम्हाला येऊ शकतात. नाभी ही शरीरातील अनेक नसांना जोडलेली असते. जर नाभी मध्ये तेल टाकले तर याचे लाभ शरीराला मिळतात.
केस गळतीवर घरगुती उपाय
झेंडूचे फुल बारीक करून त्याचा रस काढा. हा रस नारळाच्या तेलात टाकून उकळून घ्या. हे तेल थंड झाल्यानंतर बाटलीत भरून ठेवा. हे तेल रोज केसाला लावल्यानंतर केस गळणार नाहीत.
घरच्या घरीही दूध बनवता येतं, हे आहेत पर्याय
गाय, म्हैस, शेळी यांच्यापासून मिळणारं दूध बहुधा प्रत्येक घरात प्यायलं जातं. त्याहून पुढे जाऊन आपण गाढविणीचं, घोडीचं, सांडणीचं दूध ऐकलं आहे. पण आता बदाम, नारळ, सोया आणि ओट्स या पदार्थांपासून बनवलेलं दूध घरोघरी लोकप्रिय होऊ लागलंय.
बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा
Career in BDS Courses After 12th :विद्यार्थ्याला विज्ञान शाखेत 12वी पूर्ण केल्यानंतर दंतवैद्य बनायचे असेल तर त्याने/तिने BDS (बॅचलर ऑफ दंत शस्त्रक्रिया) चा पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रम केला पाहिजे. बीडीएस हा एमबीबीएसनंतर सर्वाधिक मागणी असलेला अभ्यासक्रम आहे.