मंगळवार, 21 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
सोमवार, 6 एप्रिल 2015 (12:37 IST)
चहा आणि नाश्ता
रेणू स्वयंपाक घरातून बाहेर येऊन विचारते.... अहो, चहा आणि नाश्ता हवा का?
गण्या: अरे, हवाच आहे, बनव लवकर.
रेणू: अहो, एक विचारते, अटलबिहारी वाजपेयीनां भारतरत्न कोणत्या महान कार्यासाठी देण्यात आलं?
गण्या: लग्नं न केल्यामुळे.
यानंतर चिंगी चहा आणि नाष्टा घेऊन आलीच नाही.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला आग, मौल्यवान वस्तू जळून खाक
ट्रान्सजेंडर अभिनेता सुशांत दिवगीकर उर्फ राणी कोहिनूर याच्या घरात आग लागली. एअर कंडिशनरमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागली तेव्हा सुशांत आपल्या कुटुंबासोबत जेवत होता.
प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करू शकले नाहीत, सोशल मीडिया वर सांगितले
अमित त्रिवेदी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आहेत. देव डी, लुटेरा, कै पो चे, उडता पंजाब यांसारख्या चित्रपटांना सुपरहिट संगीत देण्यासाठी ते ओळखले जातात. 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी त्यांना मतदान करायचे होते, परंतु ते तसे करू शकले नाहीत
यदाद्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, सर्वात भव्य मंदिर
भारतात एकापेक्षा एक भव्य आणि आकर्षक मंदिरे आहेत. या मंदिरांचे सौंदर्य आणि भव्यता जगभर प्रसिद्ध आहे. पण असे मंदिर तेलंगणामध्ये बांधण्यात आले आहे, ज्याला भारतातील सर्वात भव्य मंदिर म्हणता येईल. तेलंगणातील टेकड्यांमधील यद्रादी भुवनगिरी येथे काळ्या ग्रॅनाइट दगडापासून बनवलेले लक्ष्मी नृसिंह देवाचे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते.
यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि तिचा पती आदित्य धर यांच्या घरी नवा पाहुणा आला आहे. होय, हे जोडपे एका मुलाचे पालक झाले आहे. स्टार्सनी आपल्या मुलाच्या आगमनाचा आनंद इंस्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर केला आणि मुलाचे नाव काय ठेवले आहे हे देखील सांगितले. शेअर केलेल्या पोस्टमध्ये आपण भगवान कृष्ण एका लहान मुलाला आपल्या मांडीवर घेतलेले पाहू शकतात. यामीच्या मुलाचा जन्म आज नाही तर 10 मे म्हणजेच अक्षय तृतीयेला झाला.
भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं
भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारनेही पहिल्यांदा मतदान केले. जुहूमध्ये मतदान केल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला, 'मला आपल्या भारताचा विकास आणि मजबूत करायचा आहे आणि मी मतदान करताना हे माझ्या मनात ठेवले. सर्व भारतीयांनी आपल्यासाठी काय योग्य आहे हे लक्षात ठेवून मतदान करावे.