Last Modified: ठाणे , मंगळवार, 16 डिसेंबर 2014 (12:54 IST)
मध्यरेल्वे थांबली!
पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची दिवा-डोंबिवलीदरम्यान लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणार्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मंगळवारी गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.