शिवसेना रडकी आहे - भंडारी
मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना मुलाखती देणं हा आचारसंहितेचा भंग आहे प्रचार संपला आहे. असा प्रकारे आक्षेप घेत शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपा प्रवक्ते असलेले माधव भांडारी हे म्हाणाले आहेत की ‘शिवसेनेला सतत रडत असते त्यांना काहीच सहन होते नाही. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आचारसंहितेचा भंग केलेला नाही. ते जे काही करतात त्याची त्यांना जाणीव आहे. तरी सुद्धा शिवसेनेनं तक्रार केली असेल तर त्याची शहानिशा करायला कायदा सक्षम आहे.’ त्यामुळे अजूनही शिवसेना - भाजपा वाद सुरूच आहे हे चित्र आहे.