1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

रक्त शुद्धीसाठी फळांचा रस

ND
रक्त शुद्धीसाठी फळे, पालेभाज्या यांचा रस फार उपयुक्त असतो. आपल्या शरीरातील रक्तवृद्धी व शुद्धीसाठी मेडिकलवरून सायरप आणण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरी फळे, हिरवे पालेभाज्यांचा यांचा आपल्याला रस काढता येतो. दररोज अर्धा ग्लास रस घेतल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते.

गाजर-पालक, पत्तागोबी-बीट, टोमॅटो-पालक, टोमॅटो- ओली हळद व सफरचंद यांचे मिश्रण तसेच आवळा, पेरू व संत्रीचा रस तयार करावा. दररोज सकाळी अर्धा कप प्यायल्याने रक्तदोष दूर होतात. गहू व ज्वारी यांच्या रसाला 'संजीवनी रस' ही म्हटले जाते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा