उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक बॅडन्यूज आहे. कारण आता पावसाची आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. अजूनही महाराष्ट्रात पाऊस आला नाही. अल निनो आणि चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेल्याचं सांगितलं जात आहे.