पावसाळ्यात इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांएवढीच मोबाईलची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक आहे. मोबाईलमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे तो बंद पडू शकतो किंवा कधी कधी पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी जाऊन जर मोबाईल बंद पडला असेल, तर त्याची वॉरंटी किंवा गॅरंटी कुणीही देत नाही आणि तो दुरुस्त होईलच याची शाश्वतीही कुणी देऊ शकत नाही. म्हणूनच पावसाळ्यात या आपल्या महत्वपूर्ण वस्तूची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.
1.
2.
3.
4.