| भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषवर नेहमीच तणावाचे वातावरण असते. गेल्या वर्षभरातच या भागात पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सातत्याने गोळीबार केला असून, आता प्रथमच पाकने नियंत्रण रेषेवर उभय देशांमध्ये व्यापाराला प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. |