आयपीएल २०२६ च्या ४७ व्या सामन्यात, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने आले. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत ५ गडी गमावून २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सने १९ व्या षटकात ४ गडी गमावून २२९ धावांचे लक्ष्य...