आज्जी म्हणाली, पुरणपोळी म्हणजे सर्व पदार्थाची शान... देवाचा नैवेद्य पुरण असल्याशिवाय पूर्ण मानला जात नाही... त्याच्या नावातच पूर्णत्व आहे... म्हणून सांगते स्त्रीने पुरणासारखं असावं... स्वयंसिद्ध, पूर्ण...पुरणाला जसं वेगवेगळ्या कसोट्या पार कराव्या ...
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना
नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे
पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये ८ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले तसेच त्यांनी ...
एका सभेत गुरुजींनी एका ३० वर्षांच्या तरुणाला त्यांच्या प्रवचनाच्या वेळी उभे राहण्यास सांगितले.
"तू मुंबईत जुहू चौपाटीवर चालला आहेस आणि समोरून एक सुंदर मुलगी येत आहे, तू काय करशील?"
तरुण म्हणाला, "मी ती तिच्याकडे पाहेन."
गुरुजींनी विचारले, ...
प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते,
ही एनर्जी पालन पोषण करणारी, प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे...
त्या घरापाशी टॅक्सी नेऊन थांबवली, हॉर्न वाजवला
आणि बरीच मिनिटं थांबलो
शेवटी उतरून दारापाशी जाऊन कडी वाजवली
"आले, आले.."
एक कापरा, वृद्ध आवाज आणि फरशीवरून काहीतरी ओढल्याची जाणीव
मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा ...
तुझी माझी मैञी
काय सांगू आहे कशी
थोडी गोड थोडी तिखट
कधी गडद , कधी फिकट
पण वाटे नेहमी हवी शी
तुझी माझी मैत्री
काय सांगू आहे कशी
कधी अबोल कधी बडबडी
कधी शांत कधी गडबडीत
पण वाटे नेहमी हवी शी
तुझी माझी मैत्री
काय सांगू आहे कशी
कधी ...
मी ऑफिस मधून घरी जाता जाता एका हॉटेलमध्ये गेलो, वेळ संध्याकाळची, तरी 7 वाजलेले, तेच हॉटेल तोच कोपरा तोच चहा आणि मित्राची वाट पाहत बसलो होतो. चहाचा एक झुरका घेतला तेव्हा, माझ्या टेबलासमोरील दुसऱ्या टेबलवर एक माणूस आणि 8/10 वर्षाची त्याची मुलगी येऊन ...
"लेखन ही एक वृती आहे, इतकेच नव्हे पण त्यात सूक्ष्म आणि सुंदर अशी एक निवृत्ती ही आहे." प्रस्तावनेतील या ओळी वाचून समजून येते की जयश्री जोशी यांचे हे लिखाण वर वरचे नसून अनुभवांच्या आधारे अगदी निवांत केलेले साहित्य सृजन आहे.
पूर्वी घरोघरी कर्ता पुरूष म्हणजे करारी थोडा तापट घराला धाकात ठेवणारा असायचा कुणाचं कश्यावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी, "हो हो बरोबर आहे तुमचं" म्हणून होणारा वाद टाळायची नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची. चिमूटभर समजूतदारपणा ...
दुर्गाबाई भागवत म्हटलं की सर्वांत पहिले आठवतं ते त्यांनी आणीबाणीला केलेला प्रखर विरोध. त्या विरोधामुळे त्यांना तुरुंगवास देखील सोसावा लागला.
एका बाजूला त्यांची लेखणी व्यवस्थेला हलवू शकण्याची ताकद असलेली होती त्याच वेळी सामान्य माणसाच्या मनाचा ठाव ...
शब्दांना तुझ्या अर्थ देते
स्वप्नांना तुझ्या रंग देते
भासांना ही मूर्त करते
क्षणा क्षणाला जिवंत करते
तुझी कविता .....
मन हे माझे जिंकूनी घेते
भावने चा उद्रेक करते
मनात आशा भरुनी जाते
रंग चहुकडे विखरून जाते
गेलेला दिवस कधी येत नसतो
येणारा दिवस खूप उत्साही असतो
नवीन आशा नवीन उमेद घेउन येतो
आपण या आलेल्या नवीन दिवसाची,
आहुति अतीताच्या होमकुंडात घालत असतो
आणि हे स्वाहा होताना पाहात असतो
परत उगविणाऱ्या, पुन्हा येणाऱ्या
सुखी आणि उत्साही दिवसाची ...