वृत्तपत्र हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. राज्य, देश प्रदेश, जग, यातल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतात त्यामध्ये वर्तमानपत्रे खूप मोठी भूमिका बजावतात. पेपर बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. बातमी पुरवणारी अनेक माध्यमे आता उपलब्ध आहेत. ...
शॉपिजन या दर्जेदार प्रकाशन संस्थेने या पुस्तकाची प्रथम आवृत्ती मार्च २०२२ मध्ये प्रकाशित केली आहे. ९० पानी या काव्यसंग्रहात निरनिराळ्या प्रकारातील ५१ कविता आहेत. कविता जर सुंदर शब्दांनी सजलेल्या असल्या तर त्या आपल्याला आवडतात आणि त्या प्रतिके व ...
ओ भैया लोकमत समाचार है क्या ?" चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला व फार मोठे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.
नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्न केला, काय वहिनी! झाले का बुकिंग?
तर ती फणकार्यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे.असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्वास
चाळीस वर्षांपूर्वी मुले पालकांशी अदबीने आणि आदराने वागायची.आता पालकांना मुलांशी आदराने वागावे लागते.
चाळीस वर्षांपूर्वी प्रत्येकाला मुले हवी असायची,आता अनेकांना मुले असण्याची भिती वाटते.
पांडुरंग साने यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने आणि आईचे नाव यशोदाबाई साने होते.
माणसं 'बोलायचं' थांबली याचा अर्थ 'व्यक्त' व्हायचच थांबली, असं नाही.*हा लेख माझा नाही पण मनास चटका लाऊन जातो. तुम्हालाही काही मीळेल ह्या लेखातून म्हणून पाठवत आहे.
तू बोलत नाहीस...
कारण, आई ची ऊब,
आई ची माया,
आईचा ओलावा,
आईपरि गोडवा,
फक्त आईत असतो..
आपली सगळी नाटकं..
आपले फालतू चे हट्ट..
आपल्या रागाचा पारा..
आपल्या मुड स्वींग चा मारा..
फक्त आई झेलणार सारा..