शनिवार, 23 सप्टेंबर 2023

Amit Shah Mumbai Visit: अमित शहांची शिंदे फडणवीसांसोबत चर्चा

शनिवार,सप्टेंबर 23, 2023
2015 मध्ये जेव्हा जस्टिन ट्रुडो पहिल्यांदा कॅनडाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी गंमतीने म्हटले होते की, भारताच्या मोदी सरकारपेक्षा त्यांच्या मंत्रिमंडळात जास्त शीख मंत्री आहेत. ट्रुडो यांनी त्यावेळी चार शिखांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. ...
यूपी पोलिसांच्या पाच महिला कॉन्स्टेबलने डीजी ऑफिसमध्ये लिंग बदलाची परवानगी मागणारा अर्ज दिला आहे. यामध्ये गोरखपूरमध्ये तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचेही नाव आहे. पोलिस विभागात पहिल्यांदाच असा प्रकार उघडकीस आल्यानंतर अधिकारीही चिंतेत आहेत.
वाराणसीत पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वांचलच्या पहिल्या आणि उत्तर प्रदेशातील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची गांजरी येथे पायाभरणी केली. या स्टेडियममध्ये भगवान शिव आणि काशीची झलक पाहायला मिळणार आहे.
मेट्रो, लोकल, बस असो वा रिक्षा तुम्ही अनेकवेळा लोकांना हेडफोन लावून प्रवास करताना पाहिलं असेल. अर्थात ते स्वमर्जीनं हेडफोन वापरतात हे निश्चित परंतु हेडफोन लावणं हे त्यांच्यासाठी आवश्यकच असेल तर? म्हणजे त्यांच्या मर्जीविरोधात हेडफोन लावावा लागत असेल ...
“सर्वांसाठी घरे-2024” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध ...
दिल्लीच्या मेट्रोचे दररोज अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. मेट्रोत प्रपोज करतात. गाणे म्हणतात, डान्स करतात, योगा देखील करतात
Heavy Rain In Nagpur: नागपुरात पावसाचा उद्रेक सुरु आहे. सर्वत्र पाणी साचले असून शहरात पूरसदृश्य परिस्थिती उदभवली आहे. मध्यरात्री शहरात मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक घरात पाणी शिरले. पुरातून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. एनडीआरएफची ...
इंडियानामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 6 महिन्यांच्या बाळाला उंदरांच्या टोळीने जिवंत चावले. मुल त्याच्या पाळण्यात आरामात झोपले होते. त्यानंतर उंदरांनी त्याच्यावर हल्ला केला. असे सांगितले जात आहे की उंदरांनी मुलाचा 50 पेक्षा जास्त वेळा ...
रस्ते अपघातात अनेकांचा अपघाती मृत्यू होण्याचा घटनांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकदा हेल्मेटची सक्ती करून देखील लोक हेल्मेटचा वापर करत नाही. वेगाने धावणारे वाहन अपघातग्रस्त होतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुण्यात आरटीओ ने जिल्ह्यातील ...
नागपुरात शुक्रवारी रात्री आकाशातून आपत्ती बरसली. प्रत्यक्षात शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून, प्रशासनही एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तैनात करून नागरिकांना वाचवण्यासाठी सक्रिय झाले आहे.
पुण्यातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह खंबाटकी बोगद्याजवळ सापडला आहे. हा तरुण रविवार पासून बेपत्ता होता. ध्रुव स्पनिल सोनावणे (18) असे या मयत तरुणाचे नाव आहे. ध्रुव मुलाचा अमळनेरचा असून पुण्यातील बावधन परिसरात राहणारा होता.
चौंडी येथील धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सतरावा दिवस आहे. सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलक उपोषणावर ठाम आहेत. उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी वैद्यकीय उपचार नाकारले आहेत. सोबतच उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी ...
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात २६ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर ...
महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या योजनांप्रमाणे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्येही एकसारखेपणा आला पाहिजे, यासाठी इतर समाजाच्या महामंडळांना जो निधी दिला जातो, त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून ...
नाशिक - आज सायंकाळी नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या पावसाने जोरदार सरींनी हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील तीन धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामध्ये गंगापूर धरणाचा समावेश असल्यामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा ...
अहमदनगर: चौंडी येथील धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सतरावा दिवस आहे. सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलक उपोषणावर ठाम आहे. उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी वैद्यकीय उपचार नाकारले आहेत. सोबतच उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका ...
एप्रिल 1935 मध्ये इंदूरमधून हिंदीच्या बाजूने आवाज उठवला गेला. त्या वेळी इंदूर येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी म्हणाले होते - साहित्यिक दृष्टिकोनातून बंगाली भाषेला पहिले, त्यानंतर मराठी वगैरे
“माझ्या आईचा प्रियकर माझ्यापेक्षा वयाने दुप्पट वयाचा होता, पण तो मला आवडायचा. मी त्याच्या प्रेमात पडले आणि एके दिवशी आम्हाला आईने पकडलं.” “म्हणून मी माझ्या आईला मारून टाकलं. ती आमच्या प्रेमात अडथळा बनली होती. जर माझी कार त्यादिवशी समुद्रकिनारी ...
भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभा सभागृहात बसपा खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली. काल (21 सप्टेंबर) खासदार रमेश बिधुडींनी हे आक्षेपार्ह वक्तव्य लोकसभा सभागृहात केलं. या वक्तव्यानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी रमेश बिधुडींची खासदारकी रद्द ...