1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता

अपयश आलं म्हणून, मरायचं नाही मला

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या रोज वाचून अस्वस्थता येत असतानाच तरुणांमध्ये सकारात्मक प्रेरणाही आहेत असे आश्वासक दृश्यही पाहायला मिळते आहे. औरंगाबाद शहरातील अनेक शाळांमध्ये शारदा मंदिर शाळेतील शिक्षिका श्रीमती वीणा पवार यांनी लिहिलेली ही कविता मोठया फलकावर प्रिंट करून लावलेली दिसली. शिव योद्धा या युवक संघटनेने प्रजासत्ताक दिनी हे फलक लावले तेव्हा शेकडो विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने त्या खाली सह्या करून आपली अनुमती दर्शविली. ती ही कविता:
PR
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा