बुधवार, 2 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
वेबदुनिया विशेष 08
»
व्हॅलेंटाईन डे
Written By
वेबदुनिया|
प्रेम
- भावना दामले
ND
ND
प्रेम असेच असते
सरल्यावरही उरते
उरल्यावरही बहरत राहते
आपल्या स्मृति सुगंधाने
मनाच्या कोंदणात
आठवणींच्या स्वयं प्रकाशाने
तळपत राहाते.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पती-पत्नीने एकाच ताटात का जेवू नये, याच्याशी संबंधित धार्मिक श्रद्धा जाणून घ्या ...
हिंदू धर्मात पती-पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. परंतु असे असूनही, अनेक परंपरांमध्ये असे मानले जाते की पती-पत्नीने एकाच ताटात जेवू नये. यामागील कारण केवळ शिष्टाचार नाही तर खोल आध्यात्मिक आणि ऊर्जा संतुलनाशी संबंधित धार्मिक कारणे आहे. ही परंपरा भेदभाव नाही, तर ऊर्जा संतुलन, प्रतिष्ठा आणि मानसिक शुद्धता राखण्यासाठी एक धार्मिक शिस्त आहे.
भगवद्गीता भेट म्हणून द्यावी की नाही? हिंदू धार्मिक शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या
आपण नेहमीच वाढदिवस, लग्न किंवा पार्टीत एकमेकांना भेटवस्तू देतो. बऱ्याच वेळा आपण किंवा लोक आपल्याला देवाच्या मूर्ती किंवा पवित्र हिंदू धार्मिक ग्रंथ भगवद्गीता भेट म्हणून देतो. काही लोक भगवद्गीता भेट म्हणून देणे योग्य मानतात, तर काही लोक असे करणे चुकीचे मानतात. अशात आपल्या हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये याबद्दल काय म्हटले आहे ते जाणून घेऊया?
जर तुमचा जन्म अमावस्येला झाला असेल तर लाल किताबातील हे अचूक उपाय नक्की करून पहा
काही तिथी, योग, नक्षत्र आणि विशेष ग्रह स्थितींवर जन्म होणे अशुभ मानले जाते. त्यापैकी एक तारीख म्हणजे अमावस्येला जन्म घेणे. पितृदोषाप्रमाणेच हा देखील अमावस्येचा दोष मानला जातो. यासोबतच जर कुंडलीत सूर्य आणि चंद्राचा युती असेल तर हा अमावस्येचा दोष तयार होतो. या दोषाचे निराकरण केल्याने, जन्मजात व्यक्तीचे जीवन संघर्षात राहत नाही. जेव्हा अनुराधा नक्षत्राचा तिसरा आणि चौथा टप्पा अमावस्येला येतो तेव्हा त्याला सर्पशीर्ष म्हणतात. सर्पशीर्षात मुलाचा जन्म दोषपूर्ण मानला जातो. तथापि, जर त्या वेळी शुभ नक्षत्र असेल तर काही प्रमाणात दोष दूर होतात.
आवळा केसांसाठी आणि त्वचेसाठी अमृत आहे, त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Gooseberry Benefits for skin and hair: तुम्हीही चमकदार केस आणि निर्दोष त्वचेचे स्वप्न पाहता का? जर हो, तर निसर्गाची मौल्यवान देणगी - आवळा, तुमची इच्छा पूर्ण करू शकते. आवळा हा व्हिटॅमिन सीचा खजिना आहे आणि शतकानुशतके आयुर्वेदात वापरला जात आहे.
हृदयविकाराच्या एक महिना आधी शरीर हे 7 संकेत देते, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात का?
Heart Attack Signs: जेव्हा हृदयाचे आरोग्य बिघडू लागते तेव्हा शरीर शांत बसत नाही. ते वारंवार काहीतरी चुकीचे असल्याचे संकेत देते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे, अस्वस्थ खाण्यापिण्याच्या आणि झोपेच्या कमतरतेमुळे, हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत,
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी हे नैसर्गिक शॅम्पू वापरून पहा केस मजबूत होतील
पावसाळा उन्हापासून आराम देतो, पण त्याचा आरोग्यावर तसेच केसांवरही वाईट परिणाम होतो. या ऋतूत केसांसाठी अनेक समस्या निर्माण होतात. केसांच्या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे कुरळे केस असणे. हवेतील ओलावा केसांना कमकुवत करतो. त्यामुळे ते गळू लागतात.या साठी घरीच शॅम्पू तयार करा, जेणेकरून तुमचे केस नैसर्गिकरित्या निरोगी राहतील. चला जाणून घेऊया.
पावसाळ्यात साखरेच्या रुग्णांनी या 7 गोष्टी करू नयेत, अन्यथा समस्या वाढतील
Diabetes management during monsoon: पावसाळा सुरू होताच, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक येते. आजूबाजूला हिरवळ, थंड वारा आणि मातीचा गोड वास या ऋतूला खूप आल्हाददायक बनवतो. परंतु हा ऋतू रोमान्स आणि आराम देत असला तरी, काही लोकांसाठी, विशेषतः मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांसाठी तो त्रासदायक ठरू शकतो.
लग्नापूर्वी जर तुम्ही या 10 गोष्टी केल्या तर तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल
How to build a strong marriage: हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार, विवाह हा आयुष्यभराचा बंधन आहे आणि जर तुम्ही लग्नापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे वैवाहिक जीवन आनंददायी, समजूतदार आणि स्थिर होऊ शकते. जर तुम्हीही अविवाहित असाल आणि लग्न करणार असाल किंवा शुभ विवाह करण्याचा विचार करत असाल, तर 'लग्नापूर्वी करायच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी' येथे आहेत, जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन चांगले बनवू शकता...
जातक कथा : अहंकारी कावळा
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हंसांचा एक कळप समुद्रकिनाऱ्यावरून जात होता, त्याच ठिकाणी एक कावळाही मजा करत होता. त्याने हंसांकडे तिरस्काराने पाहिले, “तुम्ही लोक खूप छान उडता!” कावळा थट्टा करत म्हणाला, “तुम्ही लोक आणखी काय करू शकता, तुम्ही फक्त पंख फडफडवून उडू शकता. तुम्ही माझ्याइतक्या वेगाने उडू शकता का? तुम्ही माझ्यासारखे हवेत कलाबाजी करू शकता का? नाही, तुम्हाला उडणे म्हणजे काय हे देखील माहित नाही!”
आषाढी एकादशीला विठ्ठालासाठी तयार करा आंबा पेढा प्रसाद
सर्वात आधी केसर आंब्याचा रस काढून त्यात अर्धा कप साखर टाकून फिरवून घ्या. मावा किसणीने किसून घ्या. आता नॉनस्टिक कढईत तूप टाकून आंब्याचा रस टाकून व्यवस्थित शिजवून घ्यावा. आंब्याचा रस पूर्ण शिजेपर्यंत त्याला सतत हालवत राहा.