Maharashtra News: महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने 51 भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आणि 81राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या प्रमुख शहरांमध्ये आणि अनेक जिल्ह्यांमध्ये या बदल्या करण्यात आल्या आहेत. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या निर्णयाचा उद्देश प्रशासकीय काम...