मंगळवार, 29 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
»
हिंदू
»
आरती संग्रह
Written By
वेबदुनिया|
Last Modified:
बुधवार, 25 जुलै 2007 (17:26 IST)
ज्ञानेश्वरांची आरती
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा
सेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ १ ॥
MH Govt
MH GOVT
लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी,
अवतार पांडुरंग, नाम ठेवीले ज्ञनी ॥ २ ॥
कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी,
नारद तुम्बरहू, साम गायन करी ॥ ३ ॥
प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले,
रामा जनार्दनी, पायी टकची ठेले ॥ ३ ॥
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Parshuram Jayanti 2025 Wishes In Marathi परशुराम जयंती शुभेच्छा संदेश मराठी
परशुराम चाप शर कर में राजे ब्रह्मसूत्र गल माल विराजे मंगलमय शुभ छबि ललाम की आरती की श्री परशुराम की परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Parshuram Jayanti 2025 कधी आहे परशुराम जयंती? तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Parshuram Jayanti 2025: हिंदू पंचागानुसार परशुराम जयंती दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते. या वर्षी ही तारीख २९ एप्रिल रोजी साजरी केली जाईल. तृतीया तिथी २९ एप्रिल रोजी सुरू होईल आणि ३० एप्रिल रोजी दुपारी २:१२ वाजता संपेल. प्रदोष काळात भगवान परशुरामाचा अवतार झाला होता. म्हणून, परशुराम जयंती फक्त २९ एप्रिल रोजी साजरी केली जाईल.
आरती मंगळवारची
चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ॥ ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व ॥ प्रपंच सुख दुःख तुझें वैभव ॥ अखिल जन नेणति हा गुह्य भाव ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥ पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांति ॥जयदेव ॥धृ०॥ निगमादिक वर्णिंतां नकळेचि पारु ॥ भक्त जन कृपाळु हा मोरेश्वरु ॥ साघुपरिपालना धरिला अवतारु ॥
मारुतीची पूजा करताना महिलांनी या ४ गोष्टी लक्षात ठेवाव्यात
शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की महिला हनुमानजींची पूजा करू शकत नाहीत. खरं तर, महिलांना मासिक पाळी येते आणि जर एखाद्या महिलेने हनुमानजींसाठी ९ दिवस उपवास केला असेल आणि त्या दरम्यान तिला मासिक पाळी येते, तर ही विधी मोडली जाते. म्हणून महिलांना हनुमानजींचे व्रत करण्यास मनाई आहे.
सिंधू नदीला नद्यांची राणी का म्हटले जाते? जाणून घ्या
सिंधू नदीचे भारतात खूप महत्त्व आहे, ही नदी केवळ पाण्याचा स्रोतच मानली जात नाही तर हिंदू धर्माच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाची मानली जाते. सिंधू नदीला पवित्र नद्यांच्या यादीत देखील ठेवले जाते आणि तिला नद्यांची राणी म्हटले जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...
तुम्हाला माहिती आहे का चारधामची यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तसेच चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रा खूप पवित्र मानली जाते. ही यात्रा उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांची आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. दरवर्षी लाखो लोक ही यात्रा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ही यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तर आज तुम्हाला सांगणार आहोत की चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. त्यापैकी हे एक धार्मिक कारण आहे.
Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती
संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म शके 1189 इ.स.1267 साली तेरढोकी पंढरपूर जवळ या ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते. त्यांना सर्व जण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते
लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते
लग्नात जेवण करताना तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे. चुकूनही दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नका. लग्नात जेवण वाढताना, जेवणाची प्लेट एका हाताने धरू नये. तसेच प्लेट जमिनीवर ठेवू नका.
स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील
स्वामी विवेकानंद एक महान तत्वज्ञानी म्हणून ओळखले जातात ज्यांनी आपल्या प्रगतीशील विचारांनी भारतीयांना उन्नतीच्या मार्गावर नेले. त्यांचे खरे नाव नरेंद्र नाथ होते. महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. तरुण वयातच सांसारिक इच्छांचा त्याग करून संन्यास स्वीकारणारे स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर भारताच्या आणि लोकांच्या वैचारिक उन्नतीसाठी काम केले. त्यांचे शिकागोमधील ऐतिहासिक भाषण आजही प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही भारतीयांना जीवनात महान कार्ये करण्यासाठी प्रेरित करतात. विद्यार्थी असो, तरुण असो, कर्मयोगी असो किंवा व्यापारी असो, प्रत्येकाचे जीवन यशस्वी करणारे स्वामी विवेकानंद यांचे हे विचार तुमच्यासाठीही फायदेशीर ठरतील. स्वामी विवेकानंदांचे काही ऊर्जावान विचार जाणून घेऊया जे तुमची जीवनशैली बदलतील आणि तुमचे जीवन यशस्वी होईल.
उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup
साहित्य- दोन टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून साखर किंवा मध अर्ध्या लिंबूचा रस दोन कप पाणी