पाणी, ताक, नारळपाणी आवश्यक
भरपूर पाणी, ताक, नारळपाणी, ज्युस शरीराला आवश्यक आहेत. मोसमाप्रमाणे मिळणारी सगळी फळं, ताज्या भाज्या खाव्यात. दूध, मासे, चिकन यामुळे योग्य प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. डाळी, कडधान्य खायलाच हवीत. आपण किती खातो याबरोबरच आपण काय खातो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
