सोमवार, 28 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
श्रीरामनवमी
Written By
वेबदुनिया|
एकश्लोकि रामायणम्
आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणम्।
बालीनिग्रहणं समुद्रतरणं लंकापुरीदाहनं
पश्चाद्रावणकुंभकर्णहननमेतद्धि रामायणम् ॥
॥ एकश्लोकि रामायणं संपूर्णम् ॥
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे
- ओम साधो जातये नम:।। - ओम वाम देवाय नम:।। - ओम अघोराय नम:।। - ओम तत्पुरूषाय नम:।। - ओम ईशानाय नम:।।
आरती सोमवारची
आधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥ आरति (भावार्थी) ओवाळूं निर्गुण निजरुपा ॥जयदेव ॥धृ०॥ नृत्य करितां शेष करी डळमळ ॥ कूर्म लपवी मान राहे निश्चळ ॥ भारें विक्राळ दाढा उपडो (पाहे) समूळ ॥ गिरी गिरि भोंवरें देत सप्तही पाताळ ॥जयदेव ॥२॥
रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल
आपल्या कुंडलीत सूर्य दुर्बळ पडू नये आणि आपल्याला अनिष्ट काळ पाहवा लागू नये यासाठी रविवारी अर्थातच सूर्य वारी काही काम असे आहेत हे करणे टाळावे. ज्यानेकरुन आपला पूर्ण आठवडा आनंदात पार पडू शकतो. आपल्या शास्त्रात बर्याच अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ मानल्या जातात. त्यामुळे तुम्हाला देखील हे माहीत असलं पाहिजे की रविवारी कोणते असे कामं आहे जे मुळीच करू नये.
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येला हे ५ शास्त्रीय उपाय करा; पूर्वज नेहमीच आनंदी राहतील
अमावस्येच्या दिवशी, ब्रह्म मुहूर्तावर उठून पवित्र नदीत किंवा घरी गंगाजल असलेल्या पाण्याने स्नान करा. आंघोळीनंतर ‘ओम पितृदेवाय नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोष कमी होतो.
रविवारी करा आरती सूर्याची
जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या । एकारति ओवाळु सुरगण - प्रभुवर्या ॥धृ॥ द्वादश नामें करुनि करितां तव प्रणती । दोष निवारुनि इच्छित मनोरथ पुरती । अर्ध्यप्रदान करितां पुण्याची प्राप्ती ।
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...
तुम्हाला माहिती आहे का चारधामची यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तसेच चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रा खूप पवित्र मानली जाते. ही यात्रा उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांची आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. दरवर्षी लाखो लोक ही यात्रा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ही यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तर आज तुम्हाला सांगणार आहोत की चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. त्यापैकी हे एक धार्मिक कारण आहे.
Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती
संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म शके 1189 इ.स.1267 साली तेरढोकी पंढरपूर जवळ या ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते. त्यांना सर्व जण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते
लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते
लग्नात जेवण करताना तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे. चुकूनही दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नका. लग्नात जेवण वाढताना, जेवणाची प्लेट एका हाताने धरू नये. तसेच प्लेट जमिनीवर ठेवू नका.
स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील
स्वामी विवेकानंद एक महान तत्वज्ञानी म्हणून ओळखले जातात ज्यांनी आपल्या प्रगतीशील विचारांनी भारतीयांना उन्नतीच्या मार्गावर नेले. त्यांचे खरे नाव नरेंद्र नाथ होते. महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. तरुण वयातच सांसारिक इच्छांचा त्याग करून संन्यास स्वीकारणारे स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर भारताच्या आणि लोकांच्या वैचारिक उन्नतीसाठी काम केले. त्यांचे शिकागोमधील ऐतिहासिक भाषण आजही प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही भारतीयांना जीवनात महान कार्ये करण्यासाठी प्रेरित करतात. विद्यार्थी असो, तरुण असो, कर्मयोगी असो किंवा व्यापारी असो, प्रत्येकाचे जीवन यशस्वी करणारे स्वामी विवेकानंद यांचे हे विचार तुमच्यासाठीही फायदेशीर ठरतील. स्वामी विवेकानंदांचे काही ऊर्जावान विचार जाणून घेऊया जे तुमची जीवनशैली बदलतील आणि तुमचे जीवन यशस्वी होईल.
उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup
साहित्य- दोन टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून साखर किंवा मध अर्ध्या लिंबूचा रस दोन कप पाणी