बल्लारशाह ते मुंबई दरम्यान नवीन रेल्वेगाडी (20105/06) सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता प्रवाशांना बुधवार आणि शुक्रवारी प्रवास करता येणार असून, जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. ALSO READ: महाराष्ट्र सरकारचा ऊर्जा व्यवस्थापनात एआय तंत्रज्ञान लागू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह ते मुंबई दरम्यान आणखी एक नवीन ट्रेन सुरू करण्याची घोषणा...