Marathi Breaking News Live Today :उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेऊन, रेल्वेने मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.