संबंधित माहिती
- मुंबई उच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल, म्हणाले – ‘राजकीय नेत्यांना घरी जाऊन लस कशी काय? राज्यातले काही नेते वेगळे आहेत का?’
- अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला धक्का : सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
- अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीमुळे उद्धव ठाकरे सरकार धोक्यात?
- ठाकरे सरकारच्या निर्णयाला भाजप, मनसेचा पाठिंबा
- भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या दारी; राज्य सरकारवर दबाव टाकण्याची खेळी
राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु ?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताच गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमानाने प्रवास केला. या प्रवासासाठी सरकारी विमान वापरण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली होती. त्यामुळे आता राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तराखंडला जाण्यासाठी निघालेल्या राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान नाकारले होते. त्यामुळे राज्यपालांवर सरकारी विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर महाराष्ट्रात मोठे मानपमान नाट्य रंगले होते.
