महाराष्ट्र सरकारने एमपीएससी भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मोठे बदल केले आहे. नवीन सेवा, संवर्ग विस्तार आणि निपुण सेतू पोर्टलमुळे परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने एमपीएससीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुव्यवस्थित आणि सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन बदलांमुळे विविध सेवांअंतर्गत संवर्गांची संख्या १०२ पर्यंत...