यावेळी राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपा पक्षावर कडाडून हल्ला केला. ते म्हणाले कलम 370 रदद केल्याचा महाराष्ट्राशी काय सबंध. तुम्ही तुमचं काम केलं त्याबददल अभिनंदन पण पाच वर्षात काय केलं याबाबत बोलायला यांच्याकडे काहीही नाही. पीएमसी घोटाळयामुळे लोकांचे हक्काचे पैसे बुडालेत आतापर्यंत 23 लोकांनी आपला जीव गमावलाय. समुद्रात छत्रपती शिवाजी...