Friday, 29 May 2026
Choose your language
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Fri, 29 May 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
धर्म
हिंदू
हिंदू धर्माविषयी
Dhanu Sankranti 2024 date and puja vidhi
Written By
Last Modified:
Saturday, 14 December 2024 (06:00 IST)
Publish:
Sat, 14 Dec 2024 (06:00 IST)
Updated:
Fri, 13 Dec 2024 (15:38 IST)
google-news
पुढील लेख
Dattatreya Jayanti 2024 दत्त जयंती कधी आहे? दत्ताचा जन्म कुठे झाला?
:
नवीन
शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?
पौराणिक कथेनुसार, शनी देव हे सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र आहेत. तांब्याला ऊर्जेचे, प्रकाशाचे आणि सूर्यदेवाचे प्रतीक मानले जाते. सूर्यदेव आणि शनी देव यांच्यात अत्यंत टोकाचे वैर आहे. असे मानले जाते की, शनी देवाचा जन्म झाला तेव्हा त्यांचा काळा रंग पाहून सूर्यदेवांनी त्यांचा आणि त्यांच्या मातेचा (छाया) अपमान केला होता. तेव्हापासून शनी देव आपल्या पित्याला शत्रू मानतात. शनी देवाला आपल्या पित्याचा (सूर्यदेवाचा) धातू म्हणजेच तांबा अजिबात प्रिय नाही. जर शनी पूजेत तांब्याचा वापर केला, तर शनी देव नाराज होतात आणि पूजेचे फळ मिळत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.
शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात
शुक्रवार उपाय: हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस सर्व देवींना समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी आणि संतोषी मातेची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा-अर्चा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते. शुक्रवारी दान वगैरेचेही विशेष महत्त्व आहे.
आरती शुक्रवारची
जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥ अनुभव पंचारती ओवाळूं धीशा ॥जयदेव०॥धृ०॥ सज्जन मुनिजन योगी ध्याती निजचित्तीं ॥ चिंतातित होऊनी अनुभव भोगिती ॥ स्वानंद अनुलक्ष लक्षती सद्वृत्ती ॥ व्यक्ताव्यक्तरुपीं जय ब्रह्ममूर्तिं ॥जयदेव० ॥१॥ सृष्टी माजि लोक बोलती गौरीज ॥ पाहतां केवळ ब्रह्म अवतरलें सहज ॥
हनुमानाची प्रतिमा लावण्यासंबंधीचे काही नियम आहे, ज्याबद्दल बहुतेक भक्तांना माहिती नसते...
हनुमानाची प्रतिमा योग्य दिशेत आणि योग्य ठिकाणी ठेवल्याने सुख आणि समृद्धी वाढते. असे मानले जाते की, संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे हनुमान, आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात आणि त्यांना भीती व नकारात्मक शक्तींपासून वाचवतात.
Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा
ईद-उल-अधा (बकरीद) शुभेच्छा संदेश त्याग, समर्पण आणि भक्तीच्या या पवित्र सणाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा! अल्लाह तुमच्या कुटुंबावर सुख, समृद्धी आणि समाधानाचा वर्षाव करो ईद-उल-अधा मुबारक!"
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?
नंदादीप वात :- किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी -- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते...ही रोज पूजेच्या वेळेस लावतात... बेलवात :- या श्रावण महिनाभर लावतात -- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4 4 3 पदरी) टोटल 11 पदर...या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात...
मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या
१. सावली दिसेनाशी होणे: गरुड पुराणात सांगितल्यानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंतकाळ अत्यंत जवळ येतो, तेव्हा त्याला पाण्यात, तेलात किंवा आरशात स्वतःचे प्रतिबिंब अस्पष्ट दिसू लागते किंवा पूर्णपणे नाहीसे होते.
अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?
हिंदू धर्मात अधिक मास हा अतिशय पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात स्त्रिया अनेक धार्मिक विधी, व्रत आणि परंपरा पाळतात. त्यापैकी एक म्हणजे नवीन जोडवी (पायातील चांदीची बोटात घालायची अंगठी) घेणे किंवा परिधान करणे.
अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं
शुभ आणि मांगलिक कार्ये करणे टाळावे अधिक मासाला 'मलमास' असेही म्हणतात. या काळात ग्रहांची स्थिती शुभ कार्यांसाठी अनुकूल नसते. त्यामुळे खालील मांगलिक कार्ये या महिन्यात करू नयेत: विवाह (लग्न): या महिन्यात लग्न ठरवणे किंवा करणे अशुभ मानले जाते. मुंज (उपनयन संस्कार): मुलांचा मुंज संस्कार या काळात केला जात नाही. गृहप्रवेश: नवीन घरात प्रवेश करणे किंवा वास्तुशांती करणे टाळावे. नवीन व्यवसाय सुरू करणे: नवीन दुकान, व्यवसाय किंवा भागीदारीची सुरुवात या महिन्यात करू नये.
सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा
आजकाल ऑनलाइन राहणे ही एक सवय झाली आहे, परंतु स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्याने नात्यांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होऊ शकतो. कधीकधी, आपण मोबाईलच्या जगात किती हरवून गेलो आहोत आणि आपल्या प्रियजनांपासून दूर जात आहोत, हे आपल्या स्वतःच्याही लक्षात येत नाही. तसेच जागे झाल्यावर लगेच नोटिफिकेशन्स तपासणे, दिवसभर सोशल मीडियावर सक्रिय राहणे आणि झोपायच्या वेळेपर्यंत मित्रांसोबत रील्स शेअर करणे ही एक सवय झाली आहे. कधीकधी, दिवसभर ऑनलाइन राहण्याच्या तुमच्या सवयीचा तुमच्या नात्यांवर, मैत्रीवर आणि अगदी प्रेमावरही विनाशकारी परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, डिजिटल जीवन आणि नाती यांच्यात योग्य संतुलन राखणे महत्त्वाचे ठरते.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos