बुधवार, 2 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
वृत्त-जगत
»
खेळ मराठी
»
राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By
वेबदुनिया|
Last Modified:
नवी दिल्ली , गुरूवार, 14 ऑक्टोबर 2010 (14:11 IST)
बॅडमेंटनमध्ये भारताला गोल्ड मेडल
ND
कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळाले आहे. बॅडमेंटनमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनीने भारताला हे सुवर्ण पदक मिळवून दिले.
महिला दुहेरी गटात भारताला हे पदक मिळाले असून, भारताच्या गोल्ड मेडलची संख्या आता 37 वर गेली आहे.
भारताच्या या महिला जोडीने सिंगापूरच्या सारी सिंता मूलिया व याओ लेई की या जोडीला 21-16,21-19 असे पराभूत केले.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पती-पत्नीने एकाच ताटात का जेवू नये, याच्याशी संबंधित धार्मिक श्रद्धा जाणून घ्या ...
हिंदू धर्मात पती-पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. परंतु असे असूनही, अनेक परंपरांमध्ये असे मानले जाते की पती-पत्नीने एकाच ताटात जेवू नये. यामागील कारण केवळ शिष्टाचार नाही तर खोल आध्यात्मिक आणि ऊर्जा संतुलनाशी संबंधित धार्मिक कारणे आहे. ही परंपरा भेदभाव नाही, तर ऊर्जा संतुलन, प्रतिष्ठा आणि मानसिक शुद्धता राखण्यासाठी एक धार्मिक शिस्त आहे.
भगवद्गीता भेट म्हणून द्यावी की नाही? हिंदू धार्मिक शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या
आपण नेहमीच वाढदिवस, लग्न किंवा पार्टीत एकमेकांना भेटवस्तू देतो. बऱ्याच वेळा आपण किंवा लोक आपल्याला देवाच्या मूर्ती किंवा पवित्र हिंदू धार्मिक ग्रंथ भगवद्गीता भेट म्हणून देतो. काही लोक भगवद्गीता भेट म्हणून देणे योग्य मानतात, तर काही लोक असे करणे चुकीचे मानतात. अशात आपल्या हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये याबद्दल काय म्हटले आहे ते जाणून घेऊया?
जर तुमचा जन्म अमावस्येला झाला असेल तर लाल किताबातील हे अचूक उपाय नक्की करून पहा
काही तिथी, योग, नक्षत्र आणि विशेष ग्रह स्थितींवर जन्म होणे अशुभ मानले जाते. त्यापैकी एक तारीख म्हणजे अमावस्येला जन्म घेणे. पितृदोषाप्रमाणेच हा देखील अमावस्येचा दोष मानला जातो. यासोबतच जर कुंडलीत सूर्य आणि चंद्राचा युती असेल तर हा अमावस्येचा दोष तयार होतो. या दोषाचे निराकरण केल्याने, जन्मजात व्यक्तीचे जीवन संघर्षात राहत नाही. जेव्हा अनुराधा नक्षत्राचा तिसरा आणि चौथा टप्पा अमावस्येला येतो तेव्हा त्याला सर्पशीर्ष म्हणतात. सर्पशीर्षात मुलाचा जन्म दोषपूर्ण मानला जातो. तथापि, जर त्या वेळी शुभ नक्षत्र असेल तर काही प्रमाणात दोष दूर होतात.
आवळा केसांसाठी आणि त्वचेसाठी अमृत आहे, त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Gooseberry Benefits for skin and hair: तुम्हीही चमकदार केस आणि निर्दोष त्वचेचे स्वप्न पाहता का? जर हो, तर निसर्गाची मौल्यवान देणगी - आवळा, तुमची इच्छा पूर्ण करू शकते. आवळा हा व्हिटॅमिन सीचा खजिना आहे आणि शतकानुशतके आयुर्वेदात वापरला जात आहे.
हृदयविकाराच्या एक महिना आधी शरीर हे 7 संकेत देते, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात का?
Heart Attack Signs: जेव्हा हृदयाचे आरोग्य बिघडू लागते तेव्हा शरीर शांत बसत नाही. ते वारंवार काहीतरी चुकीचे असल्याचे संकेत देते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे, अस्वस्थ खाण्यापिण्याच्या आणि झोपेच्या कमतरतेमुळे, हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत,
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीसाठी समिती स्थापन केली
गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस सातत्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनियमिततेचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. आता काँग्रेसने एक समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील.
LIVE: राज-उद्धव एकत्र येतील,5 जुलै रोजी 'मराठी विजय दिवस' साजरा केला जाणार
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र सरकारने शाळांमधील त्रिभाषा धोरणाबाबतचा आपला आदेश मागे घेतल्यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सांगितले की ते 5 जुलै हा दिवस "मराठी विजय दिवस" म्हणून साजरा करण्यासाठी एक रॅली काढणार आहे. त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला राज्यातील जनतेची दिशाभूल करणे थांबवण्यास सांगितले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेज्यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे होते, हे मराठी साहित्यिक, समाजसुधारक, लोककवी आणि दलित साहित्याचे जनक मानले जाणारे थोर व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव (वाळवा तालुका, महाराष्ट्र) येथे मातंग (दलित) समाजात झाला. त्यांचे वडील भाऊराव आणि आई वालुबाई होते. अण्णाभाऊ अत्यंत गरिबीत वाढले. त्यांनी चौथी पर्यंत शिक्षण घेतले.
भाजप प्रदेशाध्यक्षापदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड
आज 1 जुलै रोजी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांनी बिनविरोध निवड करण्यात आली असून मुंबईत एका भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
मुंबईतील मीरा रोडवर मनसेच्या कार्यकर्त्यांची फास्ट फूड कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
मराठी अमराठी भाषेचा वाद अजून देखील उसळत आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मराठी न बोलल्यामुळे एका फास्टफूड कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. शिवाय त्याला चापट देखील मारण्यात आल्या आहे.