सोमवार, 17 मार्च 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
वृत्त-जगत
»
खेळ मराठी
»
राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By
वेबदुनिया|
Last Modified:
नवी दिल्ली , गुरूवार, 14 ऑक्टोबर 2010 (14:11 IST)
बॅडमेंटनमध्ये भारताला गोल्ड मेडल
ND
कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळाले आहे. बॅडमेंटनमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनीने भारताला हे सुवर्ण पदक मिळवून दिले.
महिला दुहेरी गटात भारताला हे पदक मिळाले असून, भारताच्या गोल्ड मेडलची संख्या आता 37 वर गेली आहे.
भारताच्या या महिला जोडीने सिंगापूरच्या सारी सिंता मूलिया व याओ लेई की या जोडीला 21-16,21-19 असे पराभूत केले.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या
पापमोचनी एकादशी २०२५: एकादशी व्रत हे सनातन धर्मातील सर्वात महत्त्वाचे व्रत मानले जाते. दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी पापमोचनी एकादशी साजरी केली जाते. यावेळी पापमोचनी एकादशी मंगळवार, २५ मार्च रोजी साजरी केली जाईल.
मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी
कन्यादान केल्यावर पुढचा विधी आहे मंगळसूत्र बंधन. या मध्ये वधू आणि वर हे पूर्वीकडे तोंड करून बसतात. वर पक्षाकडील ज्येष्ठ सुवासिनी वधूला कुंकू लावून साडी आणि मणी मंगळसूत्र देतात. मणी मंगळसूत्र म्हणजे काळ्या मणींची पोत असते या मध्ये मधोमध सोन्याच्या दोन वाट्या असतात
शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत
वैदिक ज्योतिषशास्त्राच्या गणितीय गणनेनुसार, ग्रहांचा राजा आणि ग्रहांचा राजकुमार मंगळवार, २५ मार्च २०२५ रोजी पहाटे ०१:१६ वाजता भेटतील. शनीच्या संक्रमणापूर्वी या दोन ग्रहांचा, म्हणजेच सूर्य आणि बुधचा युती होण्याला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. सूर्य हा नेतृत्व, आत्मविश्वास, ऊर्जा, आदर, आरोग्य आणि पित्याचा कारक आहे, तर बुध हा वाणी, बुद्धी आणि व्यवसायाचा स्वामी ग्रह आहे. नवीन सुरुवात करण्यासाठी, तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. जरी या दोन्ही ग्रहांच्या पूर्ण युतीचा परिणाम सर्व राशींवर होईल, परंतु ही युती ३ राशींच्या लोकांचे भाग्य बदलू शकते. चला जाणून घेऊया, या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत?
श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट
श्री - गणपतीचे नाव श्रीश - भगवान विष्णू श्रीकर - सौभाग्य देणारा श्रीतेज - लक्ष्मी देवीचा महिमा श्रीपद्म - श्री कृष्णाचे एक नाव श्रीनिकेत - देवी लक्ष्मीचे निवासस्थान श्रीहान - भगवान विष्णूंचे एक नाव
तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ
Kids story : एकदा दूरच्या देशातील एक व्यापारी राजा कृष्णदेव राय यांच्या राज्यात आला. राजाने व्यापाऱ्याचे भव्य स्वागत केले. एके दिवशी महाराजांच्या आचार्याने शेख व्यापारी पाहुण्यासाठी रसगुल्ला बनवला. जेव्हा व्यापाऱ्याने रसगुल्ला खाल्ला तेव्हा त्याला ते खूप चविष्ट वाटलं. आता त्याने राजवाड्यात उपस्थित असलेल्या लोकांना रसगुल्ल्यांच्या उत्पत्तीबद्दल विचारले. हे ऐकून राजवाड्यातील अनेक लोक ज्यात स्वयंपाकी देखील आहे विचार करू लागतात. मग राजा विलंब न करता हुशार तेनालीरामला बोलावतो आणि त्याला संपूर्ण हकीकत सांगतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन जूनमध्ये होईल, गौतम अदानी यांनी जाहीर केले
Navi Mumbai International Airport: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी सांगितले की, येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन जूनमध्ये होईल. यापूर्वी त्याचे उद्घाटन १७ एप्रिल रोजी होणार होते. पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारी २०१८ मध्ये नवीन विमानतळाची पायाभरणी केली होती, ज्यावर १६,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.
औरंगजेबाच्या कबरवरून राजकारण तीव्र, पोलिसांनी सुरक्षा कडेकोट केली
Maharashtra News: महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरवरून राजकारण शिगेला पोहोचले आहे. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगजेबाच्या कबर या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले होते की, आम्हालाही वाटते की औरंगजेबाची कबर काढून टाकावी, काँग्रेसच्या काळात कबरीला एएसआय संरक्षण मिळाले होते, काही गोष्टी कायदेशीररित्या कराव्या लागतील. वादानंतर या कबरीला भेट देणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचेही समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरजवळ सुरक्षा वाढवण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने राज्य सरकारकडे केली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तीव्र होत आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढवण्याची सुवर्णसंधी, नितीन गडकरी यांच्या हस्ते मदर डेअरी प्लांटचे उद्घाटन
Nagpur News: विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढवण्याची सुवर्णसंधी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले.
गडचिरोलीतील चामोर्शी येथे दारूची अवैध तस्करी, पोलिसांनी लाखोंचा माल जप्त केला
Gadchiroli News: महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य मार्गावरून गडचिरोलीतील चामोर्शी येथे दारूची अवैध तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि एकूण ४ लाख ३७ हजार रुपयांच्या अवैध दारूसह माल जप्त केला.
LIVE: न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणातील सहाव्या आरोपीचे आत्मसमर्पण
Maharashtra Marathi Breaking News Live Today: न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात हवा असलेला आणखी एक आरोपीने रविवारी आत्मसमर्पण केले. या प्रकरणातील ही सहावी अटक आहे. गेल्या एक महिन्यापासून फरार असलेला आरोपीने दक्षिण मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.