मंगळवार, 6 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
राष्ट्रीय
Written By
Last Updated :
सोमवार, 7 जून 2021 (17:35 IST)
संबंधित माहिती
गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार: मोदी
उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार
सुनेला 80 हजारात विकलं, नवर्याच्या माहितीवरून आठ गुजरातींना अटक
Black Fungus News: काळी बुरशीच्या रुग्णांना इंजेक्शन लावताच ते थंडीने थरथरायला लागले, तीव्र ताप आणि उलट्यांचा त्रास देखील
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करतील
PM Modi LIVE : 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कोरोनाव्हायरस काळात 9 व्या वेळी देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ...
05:35 PM, 7th Jun
नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना मोफत धान्य
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत धान्य
80 कोटींहून अधिक जनतेला मोफत धान्य
05:31 PM, 7th Jun
18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
21 जून पासून मोफत लसीकरण
देशातील लसीकरणाची जबादारी केंद्राची
05:25 PM, 7th Jun
21 जून पासून 18 वर्षांपासून अधिक वयाच्या लोकांसाठी केंद्र राज्याला मोफत लस उपलब्ध करुन देईल
भारत सरकार लसीकरणाबद्दल सर्व व्यवस्था सांभाळणार
दोन आठवड्यात ही व्यवस्था लागू होईल
नवीन गाईडलाइन्सच्या हिशोबाने सर्व पार पडेल
05:23 PM, 7th Jun
राज्य सरकारांना अधिकार दिले
केंद्रानं राज्याला गाईडलाइन्स दिल्या
1 मे पासून 25 टक्के हक्क राज्यांच्या हाती दिले
राज्यांना कठिण काळ कसा असतो याची जाणीव झाली
मे च्या दोन आठवड्याच्या आत राज्यांनी केंद्राची व्यवस्था चांगली असल्याचे म्हटले
वेळेवर राज्यांनी पुनर्विचारची मागणी केली
05:20 PM, 7th Jun
भारतात यद्धपातळीवर लसीकरणाचं कार्य सुरु
आरोग्यसेवकांच्या लसीकरणावर भर दिला
ज्यांनो कोरोनाचा धोका अधिक त्यांना आधी लस दिली
देशामध्ये इतर लसींनाही परवानगी
लस संशोधनासाठी शास्त्रज्ञांचं कौतुक
05:15 PM, 7th Jun
23 कोटींहून अधिक नागरिकाचं लसीकरण
आज देशात सात कंपन्या विविध लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत
इतर देशातून लस खरेदी प्रक्रियेला वेग
मुलांसाठी वॅक्सीन ट्रायलवर वेगाने कार्य सुरु
नेझल वॅक्सीनवर कार्य सुरु
05:11 PM, 7th Jun
इतर देशांमध्ये जेथे औषधे उपलब्ध होती, तेथे आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडली नाही
या अदृश्य व्हायरस विरूद्धच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कोविड प्रोटोकॉल
लस आमच्यासाठी संरक्षण कवच आहे
देशानं मिशन मोडमध्ये काम केलं
देशात लस निर्माण ऐतिहासिक
05:09 PM, 7th Jun
आरोग्याच्या सुविधा अधिक प्रमाणात वाढल्या
लसीकरण हे सुरक्षा कवच
भारतीय लस नसती तर काय झालं असतं
दुसरी लाट अजून संपलेली नाही
कोरोनाशी लढाई अद्यापही सुरु
05:06 PM, 7th Jun
100 वर्षातील सर्वात मोठा (साथीचा रोग)
यापूर्वी इतकी ऑक्सिजनची गरज कधीच नव्हती
दुसर्या लाटेवर लढा सुरूच आहे
बर्याच लोकांचे प्रियजन हरवले आहेत
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या
प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आणि चहा पिण्याच्या बाबतीत हे अगदी खरे आहे. दिवसाची कोणती वेळ, कोणते हवामान आणि तुमचा मूड कसा आहे - या सर्व गोष्टी एकत्रितपणे एक चांगला चहा आणखी आनंददायी बनवतात. पण योग्यवेळी चहा पिण्याचे वेगळेच फायदे असतात. चहा पिण्याची योग्य वेळ कोणती आहे जाणून घेऊ या.
थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा
थायरॉईड ग्रंथीचे काम शरीरातील हार्मोनल संतुलन राखणे आहे आणि जेव्हा ते योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा वजन वाढणे, थकवा आणि मानसिक ताण यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल किंवा ती नियंत्रित करायची असेल तर योग हा एक उत्तम उपाय ठरू शकतो.
मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi
सर्व संकट माझ्यापर्यंत येऊन परत जातात कारण माझ्या आईच्या प्रार्थना माझ्या सोबत असतात
अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये
शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की दुपारी सूर्याला पाणी अर्पण करू नये. जर एखाद्या दिवशी तुम्ही काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकत नसाल, तर त्या दिवशी अर्घ्य अर्पण करू नका, परंतु सकाळी न करता दिवसा सूर्याला अर्घ्य अर्पण करू नका. दिवसा पाणी देणे हे मद्यपान करण्यासारखे मानले जाते.
पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध
दररोज पूजेत अर्पण केलेली फुले कचऱ्यात फेकणे केवळ अशुभच नाही तर प्रदूषण देखील वाढवते. या फुलांपासून अगरबत्ती किंवा हवन समाग्री बनवून तुम्ही घरात सुगंध, सकारात्मक वातावरण आणि ऊर्जा आणू शकता.तसेच फुलांपासून घरगुती धूप कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
बुलढाण्यात डिझेल टँकर उलटला,सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, गावकऱ्यांनी डिझेल लुटून नेले
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर मध्ये मंगळवारी 6 मे रोजी सकाळी खामगाव मेहकर महामार्गावर गोमेधर फाट्याजवळ रस्ता अपघात घडला. मुंबईहून येणारा एक वेगाने धावणारा डिझेल टँकर नियंत्रणाबाहेर गेला आणि उलटला.
भारताला दक्षिण आफ्रिकेकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार!
भारताचा महिला क्रिकेट संघ बुधवारी तिरंगी एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे, जिथे त्यांचा श्रीलंकेविरुद्धच्या मागील पराभवातून सावरण्याचा आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने रविवारी यजमान श्रीलंकेविरुद्ध आठ सामन्यांच्या विजयी मालिकेत पराभव पत्करला.
मिठी नदी प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी एसआयटीने 13 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला
मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांसह 13 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये कंत्राटदार, मध्यस्थ आणि अधिकारी यांचा समावेश आहे.
LIVE: महाराष्ट्रात उद्या 16 शहरांत होणार मॉकड्रील
Maharashtra Marathi Breaking News Live Today : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव (India-Pakistan War Tension) शिगेला पोहोचला आहे. परिस्थिती युद्धात रूपांतरित होताना दिसत आहे. भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्यांनंतर दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रात उद्या 16 शहरांत होणार मॉकड्रील, यादी पहा
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव (India-Pakistan War Tension) शिगेला पोहोचला आहे. परिस्थिती युद्धात रूपांतरित होताना दिसत आहे. भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्यांनंतर दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्याची दाट शक्यता आहे.