शुक्रवार, 11 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
राष्ट्रीय
Written By
Last Updated :
सोमवार, 7 जून 2021 (17:35 IST)
संबंधित माहिती
गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार: मोदी
उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार
सुनेला 80 हजारात विकलं, नवर्याच्या माहितीवरून आठ गुजरातींना अटक
Black Fungus News: काळी बुरशीच्या रुग्णांना इंजेक्शन लावताच ते थंडीने थरथरायला लागले, तीव्र ताप आणि उलट्यांचा त्रास देखील
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करतील
PM Modi LIVE : 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कोरोनाव्हायरस काळात 9 व्या वेळी देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ...
05:35 PM, 7th Jun
नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना मोफत धान्य
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत धान्य
80 कोटींहून अधिक जनतेला मोफत धान्य
05:31 PM, 7th Jun
18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
21 जून पासून मोफत लसीकरण
देशातील लसीकरणाची जबादारी केंद्राची
05:25 PM, 7th Jun
21 जून पासून 18 वर्षांपासून अधिक वयाच्या लोकांसाठी केंद्र राज्याला मोफत लस उपलब्ध करुन देईल
भारत सरकार लसीकरणाबद्दल सर्व व्यवस्था सांभाळणार
दोन आठवड्यात ही व्यवस्था लागू होईल
नवीन गाईडलाइन्सच्या हिशोबाने सर्व पार पडेल
05:23 PM, 7th Jun
राज्य सरकारांना अधिकार दिले
केंद्रानं राज्याला गाईडलाइन्स दिल्या
1 मे पासून 25 टक्के हक्क राज्यांच्या हाती दिले
राज्यांना कठिण काळ कसा असतो याची जाणीव झाली
मे च्या दोन आठवड्याच्या आत राज्यांनी केंद्राची व्यवस्था चांगली असल्याचे म्हटले
वेळेवर राज्यांनी पुनर्विचारची मागणी केली
05:20 PM, 7th Jun
भारतात यद्धपातळीवर लसीकरणाचं कार्य सुरु
आरोग्यसेवकांच्या लसीकरणावर भर दिला
ज्यांनो कोरोनाचा धोका अधिक त्यांना आधी लस दिली
देशामध्ये इतर लसींनाही परवानगी
लस संशोधनासाठी शास्त्रज्ञांचं कौतुक
05:15 PM, 7th Jun
23 कोटींहून अधिक नागरिकाचं लसीकरण
आज देशात सात कंपन्या विविध लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत
इतर देशातून लस खरेदी प्रक्रियेला वेग
मुलांसाठी वॅक्सीन ट्रायलवर वेगाने कार्य सुरु
नेझल वॅक्सीनवर कार्य सुरु
05:11 PM, 7th Jun
इतर देशांमध्ये जेथे औषधे उपलब्ध होती, तेथे आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडली नाही
या अदृश्य व्हायरस विरूद्धच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कोविड प्रोटोकॉल
लस आमच्यासाठी संरक्षण कवच आहे
देशानं मिशन मोडमध्ये काम केलं
देशात लस निर्माण ऐतिहासिक
05:09 PM, 7th Jun
आरोग्याच्या सुविधा अधिक प्रमाणात वाढल्या
लसीकरण हे सुरक्षा कवच
भारतीय लस नसती तर काय झालं असतं
दुसरी लाट अजून संपलेली नाही
कोरोनाशी लढाई अद्यापही सुरु
05:06 PM, 7th Jun
100 वर्षातील सर्वात मोठा (साथीचा रोग)
यापूर्वी इतकी ऑक्सिजनची गरज कधीच नव्हती
दुसर्या लाटेवर लढा सुरूच आहे
बर्याच लोकांचे प्रियजन हरवले आहेत
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
गुरु पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा करण्याची संपूर्ण पूजा विधी, लागणारे साहित्य जाणून घ्या
गुरु पौर्णिमा हा दिवस वेद व्यास यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, ज्यांनी वेदांचे संकलन केले आणि महाभारत लिहिले. गुरु पौर्णिमा हा हिंदू धर्मात गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे. गुरु पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा करणे हे दत्त संप्रदायातील भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.गुरु पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, ज्ञान प्राप्त होते आणि गुरुंचा आशीर्वाद मिळतो.
गुरु पौर्णिमेला साईबाबांची पूजा करण्याची संपूर्ण पूजा विधी, लागणारे साहित्य जाणून घ्या
गुरु पौर्णिमा हा दिवस वेद व्यास यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, ज्यांनी वेदांचे संकलन केले आणि महाभारत लिहिले. गुरु पौर्णिमा हा हिंदू धर्मात गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे. साईबाबा हे अनेकांचे आध्यात्मिक गुरु मानले जातात, आणि या दिवशी त्यांची पूजा मनोभावे केल्याने आध्यात्मिक प्रगती, शांती आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
या भाज्यांमध्ये जिरे घालू नये; चव खराब होते
भाज्यांमध्ये मसाला घालल्याने एक वेगळीच चव येते. त्यासोबतच त्याचा सुगंधही वाढतो. पण कधीकधी भाज्यांमध्ये जिरे घातल्याने त्यांची चव खराब होते.जिरे पचनासही मदत करते. लोक जवळजवळ सर्व भाज्यांमध्ये जिरे मसाला घालतात. पण अनेक भाज्यांमध्ये जिरे घातल्याने भाज्यांची चव खराब होऊ शकते. तर चला घेऊ या कोणत्या भाज्यांमध्ये जिरे घालू नये.
उपवासाची स्वादिष्ट बटाटा मखाना भाजी
साहित्य- मखाना -एक कप उकडलेले बटाटे-दोन तूप किंवा उपवासाचे तेल-दोन टेबलस्पून हिरव्या मिरच्या जिरे-अर्धा टीस्पून रॉक मीठ काळी मिरी पावडर-१/४ टीस्पून लिंबाचा रस कोथिंबीर
हे 7 योगासन शरीराला रबरासारखे लवचिक बनवतील, जाणून घ्या
Yoga For Flexibility : आजकाल प्रत्येकाला तंदुरुस्त आणि लवचिक शरीर हवे असते. पण दिवसभर धावपळ केल्यानंतर शरीर कडक होते, स्नायू घट्ट होतात आणि लवचिकता कमी होते. जर तुम्हाला तुमचे शरीर रबरासारखे लवचिक बनवायचे असेल आणि तुमचे स्नायू घट्ट होण्यापासून रोखायचे असतील तर योगा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मुंबईत 'सिंदूर पूल'चे उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो भारतीय लष्कराला समर्पित केला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दक्षिण मुंबईत नूतनीकरण केलेल्या कार्नॅक रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) चे उद्घाटन केले. भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर' च्या सन्मानार्थ याला 'सिंदूर ब्रिज' असे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानच्या अंतर्गत भागात दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून भारतीय लष्कराने असाधारण धैर्य आणि रणनीतिक अचूकता दाखवली आहे.
LIVE: मुंबईत 'सिंदूर पूल'चे उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो भारतीय लष्कराला समर्पित केला
Maharashtra Marathi Breaking News Live Today:महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने खबरदारी घेण्याची माहिती देखील दिली आहे. त्यामुळे राज्यातील बस सेवांवरही परिणाम झाला आहे.
‘...आता थांबायला हवे’, मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींना निवृत्तीचे संकेत दिले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांच्या विधानाने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्या एका विधानावर टीका केली आहे आणि त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर, बुधवारी नागपुरात “मोरोपंत पिंगळे: द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स” या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी एका जाहीर सभेला संबोधित केले. या बैठकीत मोहन भागवत यांनी मोरोपंत पिंगळे ७५ व्या वर्षी निवृत्त होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून वाद सुरू केला.
'गर्भपात' झाल्याने निराश झालेल्या तरुणाने माजी प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणीच्या ६ महिन्यांच्या चिमुकलीचा गळा चिरडला
दिल्लीच्या मजनू का टीला परिसरात मंगळवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी २३ वर्षीय निखिल कुमारला बुधवारी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथून अटक करण्यात आली. निखिलवर त्याची माजी लिव्ह-इन पार्टनर सोनल आर्य आणि तिच्या मैत्रिणीच्या सहा महिन्यांच्या मुलीचा गळा चिरण्याचा आरोप आहे.
१ लाख कोटींचा 'मेकअप' बिघडला, गडकरी-फडणवीस जबाबदार! काँग्रेसचा टोला
नागपूर जिल्ह्यात १ लाख कोटींची विकासकामे झाली आहेत. शहरात असे शक्तिशाली नेते आहेत ज्यांच्या नियंत्रणाखाली प्रशासकीय अधिकारीही आहेत, परंतु एका पावसात १ लाख कोटी रुपयांचा 'मेकअप' बिघडला आणि प्रशासकीय अधिकारी उघड झाले आहेत. विकासाच्या या मॉडेलमुळे शहर आणि ग्रामीण नागपूरमधील लोकांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.