शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
राष्ट्रीय
Written By
Last Updated
: सोमवार, 7 जून 2021 (17:35 IST)
संबंधित माहिती
गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार: मोदी
उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार
सुनेला 80 हजारात विकलं, नवर्याच्या माहितीवरून आठ गुजरातींना अटक
Black Fungus News: काळी बुरशीच्या रुग्णांना इंजेक्शन लावताच ते थंडीने थरथरायला लागले, तीव्र ताप आणि उलट्यांचा त्रास देखील
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करतील
PM Modi LIVE : 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कोरोनाव्हायरस काळात 9 व्या वेळी देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ...
05:35 PM, 7th Jun
नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना मोफत धान्य
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत धान्य
80 कोटींहून अधिक जनतेला मोफत धान्य
05:31 PM, 7th Jun
18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
21 जून पासून मोफत लसीकरण
देशातील लसीकरणाची जबादारी केंद्राची
05:25 PM, 7th Jun
21 जून पासून 18 वर्षांपासून अधिक वयाच्या लोकांसाठी केंद्र राज्याला मोफत लस उपलब्ध करुन देईल
भारत सरकार लसीकरणाबद्दल सर्व व्यवस्था सांभाळणार
दोन आठवड्यात ही व्यवस्था लागू होईल
नवीन गाईडलाइन्सच्या हिशोबाने सर्व पार पडेल
05:23 PM, 7th Jun
राज्य सरकारांना अधिकार दिले
केंद्रानं राज्याला गाईडलाइन्स दिल्या
1 मे पासून 25 टक्के हक्क राज्यांच्या हाती दिले
राज्यांना कठिण काळ कसा असतो याची जाणीव झाली
मे च्या दोन आठवड्याच्या आत राज्यांनी केंद्राची व्यवस्था चांगली असल्याचे म्हटले
वेळेवर राज्यांनी पुनर्विचारची मागणी केली
05:20 PM, 7th Jun
भारतात यद्धपातळीवर लसीकरणाचं कार्य सुरु
आरोग्यसेवकांच्या लसीकरणावर भर दिला
ज्यांनो कोरोनाचा धोका अधिक त्यांना आधी लस दिली
देशामध्ये इतर लसींनाही परवानगी
लस संशोधनासाठी शास्त्रज्ञांचं कौतुक
05:15 PM, 7th Jun
23 कोटींहून अधिक नागरिकाचं लसीकरण
आज देशात सात कंपन्या विविध लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत
इतर देशातून लस खरेदी प्रक्रियेला वेग
मुलांसाठी वॅक्सीन ट्रायलवर वेगाने कार्य सुरु
नेझल वॅक्सीनवर कार्य सुरु
05:11 PM, 7th Jun
इतर देशांमध्ये जेथे औषधे उपलब्ध होती, तेथे आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडली नाही
या अदृश्य व्हायरस विरूद्धच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कोविड प्रोटोकॉल
लस आमच्यासाठी संरक्षण कवच आहे
देशानं मिशन मोडमध्ये काम केलं
देशात लस निर्माण ऐतिहासिक
05:09 PM, 7th Jun
आरोग्याच्या सुविधा अधिक प्रमाणात वाढल्या
लसीकरण हे सुरक्षा कवच
भारतीय लस नसती तर काय झालं असतं
दुसरी लाट अजून संपलेली नाही
कोरोनाशी लढाई अद्यापही सुरु
05:06 PM, 7th Jun
100 वर्षातील सर्वात मोठा (साथीचा रोग)
यापूर्वी इतकी ऑक्सिजनची गरज कधीच नव्हती
दुसर्या लाटेवर लढा सुरूच आहे
बर्याच लोकांचे प्रियजन हरवले आहेत
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
न्यूझीलंडविरुद्ध निर्भेळ विजयासह टीम इंडिया क्रमवारीत अव्वलस्थानी
भारतीय संघाने दिलेल्या 386 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेने झंझावाती शतक झळकावलं मात्र बाकी खेळाडूंनी साथ न दिल्याने त्यांचा डाव 295 धावांतच आटोपला. भारतीय संघाने 90 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या विजयासह भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. यंदाच्या वर्षीच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतातच वर्ल्डकप होणार आहे. त्यादृष्टीने ही मालिका महत्त्वाची होती.
दावोस दौऱ्याला ४० कोटी खर्च, मित्र परिवारासोबत गेले होते का?
सरकारचा अधिकृत कार्यक्रम १६ ते २० तारीख असा नियोजित होता. चार दिवसांचे सरासरी ४० कोटी खर्च. दहा कोटी प्रत्येक दिवशी खर्च. दावोसला चार्टर्ड विमान त्याचा खर्च. चार्टर्ड वापराला विरोध नाही. पण चार्टर्ड विमान वेळेवर पोहचण्यासाठी घ्यायला हवे होते. परंतु मुख्यमंत्री उशीरा पोहोचले. संध्याकाळी पॅवेलियनचे उद्घाटन केले. त्यांनी बैठका घेतल्याचं दिसून येत नाही. मित्र परिवारासोबत गेले का? त्यांचा खर्च अधिकृत का अनाधिकृत? असा प्रश्नांचा भडीमार शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.
पुण्यातील नदीपात्रात पाच दिवसांत आढळले मृतदेह; घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ
पुणे : दौंड तालुक्यामधील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपात्रामध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये ४ मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नदीपात्रामध्ये १८ जानेवारी ते २२ जानेवारी या दरम्यान हे मृतदेह सापडले आहेत. हे सर्व मृतदेह ३८ ते ४५ या वयोगटामधील असल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. या घटनेने जिल्ह्यामध्ये एकच खळ
पुणे-नाशिकपेक्षाही “या”ठिकाणी गारठा वाढला
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा तडाखा पहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये गारठा वाढला असून यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. अशात सोमवारी (दि. २३) मुंबईचे तापमान २६.५ सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर पुण्यामध्ये ३१.२ सेल्सिअस आणि नाशिकमध्ये २८.५ सेल्सिअसपेक्षा थंड तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर या दोन्ही शहरांमध्ये रात्रीचे तापमान मात्र मुंबईपेक्षा कमी होते, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
नाना पटोले यांनी भुजबळांना सुनावले, तांबेचाही घेतला समाचार
‘आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. असे वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवर केले होते. यावर नाना पटोले यांनी भुजबळांना टोचणे दिले आहे. ‘हा आमचा घरचा मामला, बाहेरच्या लोकांचा आम्हाला सल्ला नको. आपण 1 बोट दुसऱ्याकडे दाखवतो मात्र 4 बोटं आपल्याकडे आहेत असे नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले नाशिक दौऱ्यावर असून महावि
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Death anniversary उमाजी नाईक पुण्यतिथी
उमाजी नाईक (७ सप्टेंबर १७९१ - ३ फेब्रुवारी १८३२) हे भारतीय क्रांतिकारक होते ज्यांनी १८२६ ते १८३२ या काळात भारतातील ब्रिटिश शासनाला आव्हान दिले. ते भारताच्या सुरुवातीच्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी आणि कंपनी राजवटीविरुद्ध लढा दिला. त्यांना प्रेमाने विश्व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक म्हणतात.
विधान परिषद निवडणूक : कोकण वगळता भाजपची सर्वत्र पीछेहाट, नाशिकमध्ये तांबे आघाडीवर
महाराष्ट्रात झालेल्या विधान परिषद निवडणूक निकालांचं चित्र आता पुरेस स्पष्ट झालंय. कोकण शिक्षक मतदारसंघ वगळता एकाही मतदारसंघात भाजपला विजयश्री खेचून आणता आलेला नाही. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. म्हात्रे जरी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढले असले तरी ही जागा शिंदे गटाची होती हे लक्षात घ्यायला पाहिजे.
अहो आश्चर्यम , समुद्रात हरवलेली सोन्याची चैन पुन्हा त्यालाच सापडली
वसईच्या भूईगाव या समुद्रात हरवलेली एक सोन्याची चैन पुन्हा सापडल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या तरूणाची ही सोन्याची चैन हरवली होती, त्याच तरूणाला ही चैन 48 तासांत सापडली आहे. या तरूणाचे नाव प्रितम डायस असे असून दोन तोळ्याची ही त्याची सोन्याची चैन होती.
आता आपल्यालाही अर्थसंकल्पासाठी कल्पना, सूचना सांगता येणार, करा हे
राज्याच्या अर्थसंकल्पात जनतेच्या मागण्याचं प्रतिबिंब दिसावं म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी संकल्पना मांडली आहे. यासाठी त्यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. एका वेबसाईटची लिंक शेअर करत त्यांनी यावर सूचना पाठवण्याचं आवाहन केलं आहे.
आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’परिषद संपुर्ण राज्यभर होणार
राज्याला खरा इतिहास सांगण्यासाठी ‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’परिषदा संपुर्ण राज्यभर घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.