शनिवार, 19 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
राष्ट्रीय
Written By
Last Updated :
सोमवार, 7 जून 2021 (17:35 IST)
संबंधित माहिती
गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार: मोदी
उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार
सुनेला 80 हजारात विकलं, नवर्याच्या माहितीवरून आठ गुजरातींना अटक
Black Fungus News: काळी बुरशीच्या रुग्णांना इंजेक्शन लावताच ते थंडीने थरथरायला लागले, तीव्र ताप आणि उलट्यांचा त्रास देखील
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करतील
PM Modi LIVE : 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कोरोनाव्हायरस काळात 9 व्या वेळी देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ...
05:35 PM, 7th Jun
नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना मोफत धान्य
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत धान्य
80 कोटींहून अधिक जनतेला मोफत धान्य
05:31 PM, 7th Jun
18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
21 जून पासून मोफत लसीकरण
देशातील लसीकरणाची जबादारी केंद्राची
05:25 PM, 7th Jun
21 जून पासून 18 वर्षांपासून अधिक वयाच्या लोकांसाठी केंद्र राज्याला मोफत लस उपलब्ध करुन देईल
भारत सरकार लसीकरणाबद्दल सर्व व्यवस्था सांभाळणार
दोन आठवड्यात ही व्यवस्था लागू होईल
नवीन गाईडलाइन्सच्या हिशोबाने सर्व पार पडेल
05:23 PM, 7th Jun
राज्य सरकारांना अधिकार दिले
केंद्रानं राज्याला गाईडलाइन्स दिल्या
1 मे पासून 25 टक्के हक्क राज्यांच्या हाती दिले
राज्यांना कठिण काळ कसा असतो याची जाणीव झाली
मे च्या दोन आठवड्याच्या आत राज्यांनी केंद्राची व्यवस्था चांगली असल्याचे म्हटले
वेळेवर राज्यांनी पुनर्विचारची मागणी केली
05:20 PM, 7th Jun
भारतात यद्धपातळीवर लसीकरणाचं कार्य सुरु
आरोग्यसेवकांच्या लसीकरणावर भर दिला
ज्यांनो कोरोनाचा धोका अधिक त्यांना आधी लस दिली
देशामध्ये इतर लसींनाही परवानगी
लस संशोधनासाठी शास्त्रज्ञांचं कौतुक
05:15 PM, 7th Jun
23 कोटींहून अधिक नागरिकाचं लसीकरण
आज देशात सात कंपन्या विविध लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत
इतर देशातून लस खरेदी प्रक्रियेला वेग
मुलांसाठी वॅक्सीन ट्रायलवर वेगाने कार्य सुरु
नेझल वॅक्सीनवर कार्य सुरु
05:11 PM, 7th Jun
इतर देशांमध्ये जेथे औषधे उपलब्ध होती, तेथे आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडली नाही
या अदृश्य व्हायरस विरूद्धच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कोविड प्रोटोकॉल
लस आमच्यासाठी संरक्षण कवच आहे
देशानं मिशन मोडमध्ये काम केलं
देशात लस निर्माण ऐतिहासिक
05:09 PM, 7th Jun
आरोग्याच्या सुविधा अधिक प्रमाणात वाढल्या
लसीकरण हे सुरक्षा कवच
भारतीय लस नसती तर काय झालं असतं
दुसरी लाट अजून संपलेली नाही
कोरोनाशी लढाई अद्यापही सुरु
05:06 PM, 7th Jun
100 वर्षातील सर्वात मोठा (साथीचा रोग)
यापूर्वी इतकी ऑक्सिजनची गरज कधीच नव्हती
दुसर्या लाटेवर लढा सुरूच आहे
बर्याच लोकांचे प्रियजन हरवले आहेत
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
हरियाली तीज व्रतासाठी शुभ मुहूर्त तिथी आरंभ - २६ जुलै २०२५ रात्री १०:४१ वाजता तिथी संपेल - २७ जुलै २०२५ रात्री १०:४१ वाजता
आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा फायदा होणार
Shani Vakri 2025 १३ जुलै २०२५ रोजी मीन राशीत राहून, शनिदेवाने वक्री म्हणजेच वक्री हालचाल सुरू केली आहे. शनीच्या वक्री हालचालीमुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य बलवान होईल. शनीच्या वक्री हालचालीचा फायदा कोणत्या तीन राशींना होणार आहे ते जाणून घेऊया.
पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळा ऋतू थंडावा आणि आराम आणतो, तर त्वचेसाठी अनेक समस्याही निर्माण करतो. आर्द्रता आणि आर्द्रतेमुळे चेहऱ्यावर चिकटपणा, घाम आणि पुरळ येणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत रासायनिक उत्पादनांपासून आराम मिळणे कठीण होऊ शकते.
पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
पावसाळा येताच आपल्या खाण्याच्या सवयी देखील बदलतात. या ऋतूत काही गोष्टी खाणे फायदेशीर मानले जात असले तरी, काही पदार्थ टाळणे उचित आहे. अशा परिस्थितीत, लोकांच्या मनात एक सामान्य प्रश्न येतो की, पावसाळ्यात वांगी खाणे योग्य आहे का?
मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
Yoga For Neck Hump: चुकीच्या पोश्चरच्या सवयी आजकाल सामान्य झाल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या मणक्यावर आणि मानेवर होतो. संगणकावर वाकून राहणे, तासन्तास मोबाईलकडे पाहणे किंवा बराच वेळ त्याच स्थितीत बसणे. या सर्व सवयींमुळे मानेमागे कुबडा तयार होतो.शरीराचे संतुलन, पोश्चर आणि आत्मविश्वास यावर देखील परिणाम करते
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अमेरिकेतील सर्व 50 राज्यांतील लोक ट्रम्प विरोधात रस्त्यावर उतरले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या अनेक विचित्र निर्णयांमुळे आणि जगभरात व्यापार आणि शुल्क युद्ध सुरू केल्याने त्यांच्याच देशात कोपऱ्यात सापडले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून अमेरिकेतील विविध शहरांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात जोरदार निदर्शने होत आहेत. ट्रम्पच्या अनेक धोरणांचा निषेध करण्यासाठी अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली आहे. देशभरातील निदर्शकांनी ट्रम्प प्रशासन आणि त्यांच्या धोरणांविरुद्ध पोस्टर्स, बॅनर आणि घोषणाबाजीवर नाराजी व्यक्त केली आहे.
अदिती चौहानने तिच्या 17 वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीला निरोप दिला
Sports News: भारतीय स्टार फुटबॉलपटू अदिती चौहानने खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तिच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट झाला आहे. 32 वर्षीय माजी भारतीय महिला संघाची गोलकीपर आता मैदानाबाहेर काम करू इच्छिते आणि पुढच्या पिढीसाठी एक 'मजबूत मार्ग आणि वातावरण' तयार करू इच्छिते.
IND W vs ENG W:भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमधील दुसरा सामना शनिवारी लॉर्ड्सवर होणार
भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना शनिवारी लॉर्ड्सवर खेळला जाईल. या सामन्यातील विजयासह, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी मिळवू इच्छितो. यापूर्वी, भारतीय संघाने पहिल्या सामन्यात यजमान संघाचा चार विकेट्सने पराभव केला होता.
LIVE : इस्लामपूरचे नाव बदलण्यावरून विरोधकांनी महायुती सरकारला घेरले
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर केले. ज्यामुळे विरोधकांनी महायुती सरकारला घेरले आहे. विरोधकांनी विचारले आहे की फक्त नाव बदलून त्यांना काय करायचे आहे?
इस्लामपूरचे नाव बदलण्यावरून विरोधकांनी महायुती सरकारला घेरले
महाराष्ट्र सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर केले. ज्यामुळे विरोधकांनी महायुती सरकारला घेरले आहे. विरोधकांनी विचारले आहे की फक्त नाव बदलून त्यांना काय करायचे आहे?