हिंदू धर्मात, प्रत्येक एकादशीच्या तारखेला विशेष महत्त्व आहे. तसेच एकादशीचा सण श्रद्धा, उपवास आणि अध्यात्माला समर्पित मानला जातो. हिंदू धर्मात कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे. ज्यांना मानसिक अशांती, अनावश्यक ताण आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती हवी आहे, त्यांच्यासाठी एकादशीचा हा उपवास विशेषतः फायदेशीर मानला जातो. हा उपवास केल्याने मन मजबूत होते आणि एकाग्रता वाढते. नेहमीप्रमाणे, २०२६ आषाढी एकादशी २५ जुलै रोजी येत आहे.
सविस्तर वाचा