संबंधित माहिती
- HSC Result: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल ८९.७९% लागला; नेहमीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली
- आज बारावीचा निकाल जाहीर होणार
- विदर्भ तापला; तापमान ४४°C पर्यंत पोहचले, भारतीय हवामान विभागाचा महाराष्ट्रासाठी इशारा
- नागपूर येथे आई आणि लेकीने गळफास घेऊन आत्महत्या केली; पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली
- पुण्यातील मावळजवळ जाधववाडी धरणात सेल्फी घेतांना चार मित्र जलाशयात पडले, तिघांचा मृत्यू
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून 'जनगणना' मोहिमेचा शुभारंभ केला
१ मे पासून 'स्व-गणना' टप्प्याला सुरुवात झाली असून, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःची नोंदणी करून या मोहिमेचे उद्घाटन केले.
मिळालेल्या माहितीनुसार १ मे २०२६ रोजी मुंबईत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ झाला.
डिजिटल जनगणनेचा प्रारंभ
भारताच्या इतिहासातील ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना आहे. यामध्ये 'स्व-गणना' ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याद्वारे नागरिक स्वतःची माहिती ऑनलाईन भरू शकतात.
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचा सहभाग
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राजभवनातून, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 'वर्षा' निवासस्थानावरून स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवून या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही या प्रक्रियेत सहभाग घेतला.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
"अचूक नियोजनासाठी अचूक माहिती आवश्यक आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन 'स्व-गणना' पूर्ण करावी."
Edited By- Dhanashri Naik
मिळालेल्या माहितीनुसार १ मे २०२६ रोजी मुंबईत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ झाला.
डिजिटल जनगणनेचा प्रारंभ
भारताच्या इतिहासातील ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना आहे. यामध्ये 'स्व-गणना' ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याद्वारे नागरिक स्वतःची माहिती ऑनलाईन भरू शकतात.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राजभवनातून, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 'वर्षा' निवासस्थानावरून स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवून या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही या प्रक्रियेत सहभाग घेतला.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
"अचूक नियोजनासाठी अचूक माहिती आवश्यक आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन 'स्व-गणना' पूर्ण करावी."
Edited By- Dhanashri Naik
