मंगळवार, 29 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी ज्योतिष
ग्रहमान
ज्योतिष 2018
Written By
संबंधित माहिती
आजचे तुमचे भविष्यफल
Weekly Rashifal : साप्ताहिक राशिभविष्य 18 ते 24 जून
वैदिक ज्योतिषावर आधारित 2018चे राशीफल
मुलांकानुसार 2018चे भविष्यफल
जानेवारी 2018 महिन्याचे भविष्यफल
राशीनुसार शुभ रंग, उपाय
राशीनुसार शुभ रंग, उपाय
करा या देवाची पूजा
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
१० शुभ कामे, १४ महादान, अक्षय तृतीयेला पुण्य कमवा, वर्षभर पैशांचा वर्षाव होईल
१. लक्ष्मी नारायणाची पूजा: विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रितपणे पूजा करा. त्यांना पिवळी फुले, फळे, मिठाई आणि केशर मिसळलेली खीर अर्पण करा. श्रीसूक्ताचे पठण करा. २. दान करा: तुमच्या क्षमतेनुसार अन्न, पाणी, कपडे, सोने, चांदी, जमीन, गाय, शिक्षण, औषध, जीवनाचे रक्षण किंवा संरक्षण, कन्यादान, घर बांधणीत मदत करा आणि गरजूंची सेवा करा. ३. तुळशीची सेवा: तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा, प्रदक्षिणा करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. विष्णु सहस्रनामाचे पठण करा.
अक्षय तृतीया विशेष खास रेसिपी Orange Rabdi
साहित्य- दूध -तीन कप साखर - अर्धा कप वेलची पूड - एक चमचा संत्र्याचे तुकडे - एक कप केशर धागे पिस्ता बदाम
Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi अक्षय तृतीया शुभेच्छा
यश येवो तुमच्या दारात, आनंदाचा असो सगळीकडे वास, धनाचा होवो वर्षाव अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा…
श्री देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणांते वारी। हारी पडलो आता संकट निवारी॥१॥ जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी। सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी॥धृ॥ तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही। चारी श्रमले परंतु न बोलवे काही। साही श्रमले परंतु न बोलवे काही। साही विवाद करिता पडले प्रवाही। ते तू भक्तालागी पावसी लवलाही॥२॥ प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा। क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा। अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा। नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा॥३
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...
तुम्हाला माहिती आहे का चारधामची यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तसेच चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रा खूप पवित्र मानली जाते. ही यात्रा उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांची आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. दरवर्षी लाखो लोक ही यात्रा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ही यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तर आज तुम्हाला सांगणार आहोत की चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. त्यापैकी हे एक धार्मिक कारण आहे.
Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती
संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म शके 1189 इ.स.1267 साली तेरढोकी पंढरपूर जवळ या ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते. त्यांना सर्व जण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते
लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते
लग्नात जेवण करताना तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे. चुकूनही दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नका. लग्नात जेवण वाढताना, जेवणाची प्लेट एका हाताने धरू नये. तसेच प्लेट जमिनीवर ठेवू नका.
स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील
स्वामी विवेकानंद एक महान तत्वज्ञानी म्हणून ओळखले जातात ज्यांनी आपल्या प्रगतीशील विचारांनी भारतीयांना उन्नतीच्या मार्गावर नेले. त्यांचे खरे नाव नरेंद्र नाथ होते. महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. तरुण वयातच सांसारिक इच्छांचा त्याग करून संन्यास स्वीकारणारे स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर भारताच्या आणि लोकांच्या वैचारिक उन्नतीसाठी काम केले. त्यांचे शिकागोमधील ऐतिहासिक भाषण आजही प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही भारतीयांना जीवनात महान कार्ये करण्यासाठी प्रेरित करतात. विद्यार्थी असो, तरुण असो, कर्मयोगी असो किंवा व्यापारी असो, प्रत्येकाचे जीवन यशस्वी करणारे स्वामी विवेकानंद यांचे हे विचार तुमच्यासाठीही फायदेशीर ठरतील. स्वामी विवेकानंदांचे काही ऊर्जावान विचार जाणून घेऊया जे तुमची जीवनशैली बदलतील आणि तुमचे जीवन यशस्वी होईल.
उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup
साहित्य- दोन टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून साखर किंवा मध अर्ध्या लिंबूचा रस दोन कप पाणी