संबंधित माहिती
- काश्मीरमध्ये अपघातात 16 लोकांचा मृत्यू
- महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट : सध्याच्या स्थितीत कोणाचाही आमदार फुटणार नाही- अजित पवार
- महाराष्ट्र LIVE: राज्यपाल कोश्यारी यांची राष्ट्रपती राजवटीची शिफारस, शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव
- ओला दुष्काळ : 'नवऱ्यानं आत्महत्या केली, आता पावसामुळे पीक गेलं, घरच खचलं'
- महाराष्ट्र सत्तासंघर्ष LIVE: भाजप नेते आशिष शेलार यांनी लीलावतीत घेतली संजय राऊतांची भेट
भारतातून बाहेर पडण्याचा व्होडाफोनचा इशारा
भारतात व्यवसाय वाढीला वाव दिसत नसल्यानं नव्याने गुंतवणूक करण्याचा कोणताही इरादा नाही, असं व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीक रीड यांनी भारत सरकारला दिला असल्याचं वृत्त ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
त्यामुळे कंपनीच्या भवितव्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
दूरसंचार उद्योगात सरकारने हस्तक्षेप टाळावा तसंच 5जी च्या लिलावात उमदेपणाने स्पर्धेत उतरू द्यावं, अशा त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. व्होडाफोनवर युकेमध्ये आधीच कर्जाचा मोठा बोजा आहे. अशा परिस्थितीत वाढीव गुंतवणूक करणं शक्य नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.